-
मुख्य बातमी
राजापूर नगरपालिकेला १५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त उत्सव साजरा
राजापूर : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या राजापूर नगरपालिकेने १५० वर्षे वाटचाल पूर्ण केल्याचा उत्सव बुधवारी (१ एप्रिल) विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा…
Read More » -
मुख्य बातमी
जागतिक ऑटिझम जागरुकता दिनानिमित्त आस्था सोशल फाउंडेशनकडून जनजागृती
रत्नागिरी : आज (२ एप्रिल) असलेल्या जागतिक स्वमग्नता जागरूकता दिवसानिमित्त येथील आस्था सोशल फाउंडेशनकडून रत्नागिरी बसस्थानकात पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती करण्यात…
Read More » -
Uncategorized
शिवार आंबेरे पेजेवाडी येथे हनुमान जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण
गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील शिवार आंबेरे पेजेवाडी येथे तरुण विकास मंडळ यांच्या वतीने हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त…
Read More » -
रत्नागिरी जिल्हा
चिंद्रवळे गावच्या पहिल्या शिक्षिका शैलजा सुर्वे यांचे निधन
आबलोली (संदेश कदम) : बौद्धजन सहकारी संघ, तालुका गुहागर शाखा क्रमांक ५५, चिंद्रवळे संघटनेच्या अंतर्गत रमाई महिला मंडळाच्या (चिंद्रवळे) माजी…
Read More » -
मुख्य बातमी
जेईई मुख्य परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
रत्नागिरी : राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (आंबव, ता. संगमेश्वर) या परीक्षा केंद्राच्या २००-३०० मीटर परिसरात परीक्षेच्या कालावधीत…
Read More » -
मुख्य बातमी
शिकार करण्याच्या उद्देशाने फिरणारे दोघेजण देवरूख पोलिसांच्या ताब्यात
संगमेश्वर : तालुक्यातील देवरूख पोलिसांनी शिकारीच्या उद्देशाने बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. पांगरी-घोडवली सीमेवर बुधवारी (१ एप्रिल) पहाटे…
Read More » -
मुख्य बातमी
मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथ चैत्रोत्सवात रक्तदान शिबिर
लांजा : तालुक्यातील मठ येथील श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानात ११०वा चैत्रोत्सव सध्या सुरू आहे. त्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रम सुरू असून,…
Read More » -
मुख्य बातमी
मंथन जनरल नॉलेज परीक्षेत रिद्धी लबडे जिल्ह्यात प्रथम
आबलोली : मंथन वेल्फेअर फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या मंथन जनरल नॉलेज परीक्षेत इयत्ता तिसरीतील रिद्धी बाळासाहेब लबडे हिने राज्यस्तरीय सहभागातून रत्नागिरी…
Read More » -
मुख्य बातमी
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत जिल्ह्याची सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के उद्दिष्टपूर्ती
रत्नागिरी : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्रासाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात ७८० प्रकरणांचे उद्दिष्ट होते.…
Read More » -
मुख्य बातमी
शहरात यंदा पाणीटंचाई भासणार नाही; धरणात मुबलक साठा उपलब्ध
रत्नागिरी : दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात जाणवणारी पाणीटंचाई यंदा भासणार नाही, अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली आहे. वाढत्या तापमानामुळे…
Read More »