रत्नागिरी जिल्हा
-
लोटे एमआयडीसीतील सीईटीपी प्लांट एमआयडीसीने ताब्यात घ्यावा : आमदार प्रमोद जठार
खेड : तालुक्यातील लोटे परशुराम एमआयडीसीतील कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट (सीईटीपी) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) ताब्यात घ्यावा, अशी मागणी…
Read More » -
सह्याद्रीच्या कुशीतील तिवडी गावाचा २० वर्षांचा पाण्याचा प्रश्न मिटला
चिपळूण : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या तालुक्यातील तिवडी गावाची गेल्या २० वर्षांपासूनची अत्यंत गंभीर आणि क्लिष्ट अशी पाण्याची समस्या अखेर मार्गी…
Read More » -
शेतीचा खरा शिल्पकार : बैलांना नांगरणीसाठी घडविणारे आत्माराम नारायण सोगम
राजापूर (राजू जोगळे) : आधुनिक यंत्रसामग्रीच्या युगातही कोकणातील अनेक भागांत शेतीसाठी बैलांचे महत्त्व आजही कायम आहे. मात्र नवीन किंवा उधळ्या…
Read More » -
ओणी पंचक्रोशीतील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याची अधिकाऱ्यांकडून पाहणी
राजापूर : तालुक्यातील ओणी पंचक्रोशी परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या गंभीर समस्येची दखल घेत सोमवारी लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या…
Read More » -
खेड बाजारपेठेत पुन्हा पुराचे पाणी
खेड : तालुक्यात मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा पुराची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून शहरात दुसऱ्यांदा पुराचे पाणी शिरले आहे. सह्याद्रीच्या…
Read More » -
आबलोलीतील तरुण सामाजिक कार्यकर्ते गोविंद पागडे यांचे निधन
आबलोली (संदेश कदम) : येथील युवा सामाजिक कार्यकर्ते, आबलोली वरची पागडेवाडी विकास मंडळ या मंडळाचे सचिव तसेच नमन, नाट्य कलाकार…
Read More » -
आंबेत-म्हाप्रळ पुलाजवळील दुसरी बार्जही यशस्वीरित्या हटविली
दापोली : रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या सावित्री खाडीवरील महत्त्वाच्या म्हाप्रळ-आंबेत पुलाला रविवारी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास वाळू वाहतूक…
Read More » -
दहिवली दुर्घटना : बेपत्ता सतीश शेलार व शांताराम शेलार यांचे मृतदेह सापडले; एनडीआरएफची शोध मोहीम पूर्ण
खेड : तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडी येथे भूस्खलन होऊन झालेल्या दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या दोन्ही व्यक्तींचे मृतदेह शोधण्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद…
Read More » -
‘आपत्ती व्यवस्थापन पूर्णपणे फेल’
खेड : कशेडी घाटातील नव्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळून वाहतूक ठप्प झाल्यानंतर भाजप नेते वैभव खेडेकर यांनी प्रशासनाच्या आपत्ती…
Read More » -
आठ दिवस जनता अंधारात… महावितरण मात्र ‘लोडशेडिंग’ नव्हे तर जबाबदारीच उतरवत आहे
लांजा : तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून अनेक गावांमध्ये वीजपुरवठा पूर्णपणे खंडित आहे. ही केवळ तांत्रिक बिघाडाची बाब राहिलेली नाही, तर…
Read More »