महाराष्ट्र
-
वेदमूर्ती दिनकरशास्त्री फडके यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चिपळूणमध्ये शनिवारी सभा
चिपळूण : वेदमूर्ती दिनकरशास्त्री फडके यांचे १७ मे रोजी निधन झाले. गेली अनेक वर्षे ते चिपळूणमध्ये पौरोहित्य क्षेत्रात कार्यरत होते…
Read More » -
गुहागर पोलिस ठाण्यात सामाजिक सलोखा समिती स्थापन
आबलोली (संदेश कदम) : गुहागर पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील सामाजिक सलोखा समिती स्थापन करण्यात आली असून, समितीतील सदस्यांची पोलिस ठाणे येथे…
Read More » -
चिपळूणमध्ये १७ लाखांचा गुटखा जप्त; एकाला अटक
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण पोलिसांनी मोठी कारवाई करत १६ लाख ९४ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. कापसाळ येथे…
Read More » -
नगर वाचनालय राजापूरमध्ये ग्रंथ देवघेव सेवा संगणकीकृत करण्याचा शुभारंभ
राजापूर : नगर वाचनालय राजापूर या संस्थेच्या शतकोत्तर हीरक महोत्सवाकडे वाटचाल चालू आहे. बदलत्या काळानुसार जलद गतीने ग्रंथालय सेवा देण्यात…
Read More » -
लांजा बसस्थानकासमोर बसची वृध्दाला धडक; वृध्द गंभीर जखमी
लांजा : बसस्थानकासमोरच एसटी बसची धडक बसल्याने वृद्ध गंभीर जखमी झाल्याचा घटना आज (३१ मे) दुपारी घडली. लांजा बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ…
Read More » -
आनंद जाधव यांच्याकडून ५ ग्रामपंचायतींना भारतीय राज्य घटना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट
आबलोली (संदेश कदम) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील विश्वासू कार्यकर्ते आणि गुहागर तालुक्यातील कुडली गावचे सुपुत्र कालकथीत शिवराम पांडुरंग…
Read More » -
राजाराम चव्हाणसंगमेश्वर पोलीस ठाण्याचे नवीन पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण
संगमेश्वर : संगमेश्वर पोलीस ठाण्याचा कारभार पोलीस उप अधीक्षक शिवप्रसाद पारवे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. या तीन महिन्यांच्या कार्यकाळात त्यांनी…
Read More » -
दादर-रत्नागिरी पॅसेंजर सुरू करण्यासाठी चाकरमान्यांनी पुन्हा दंड थोपटले
मुंबई : कोरोनाच्या संकटानंतर बंद करण्यात आलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर सुरू करण्यासाठी मुंबई-पश्चिम उपनगरातील चाकरमान्यांनी पुन्हा दंड थोपटले आहेत. कोकण विकास…
Read More » -
पावसाची विश्रांती; नागरिकांना दिलासा
मुंबई : दरवर्षीपेक्षा यावर्षी खूपच लवकर आलेला मान्सून आता मंदावला आहे. जूनचे पहिले दोन आठवडे मान्सून मंदावणार असल्याची माहिती हवामान…
Read More » -
टंचाईवर मात करण्यासाठी स्रोत बळकटीकरण महत्त्वाचे
संगमेश्वर : “टंचाई वरती मात करण्यासाठी स्रोत बळकटीकरण करणे अत्यंत गरजेचे असून, कोकणात ३ हजार ते साडेतीन हजार मिमी पाऊस…
Read More »