महाराष्ट्र
-
कापसाळ गणातून ‘आरपीआय’चे उमेदवार विनोद हिरे यांना विजयी करा
आबलोली (संदेश कदम) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे उमेदवार आणि मिरजोळी गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
Read More » -
‘आम्ही साहित्यप्रेमी’तर्फे ओरोसला ३० रोजी ‘सुर्वे यांचे विद्यापीठ’
सिंधुदुर्गनगरी : ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या जानेवारीच्या मासिक कार्यक्रमानिमित्त ३० रोजी सायंकाळी ५ वाजता ’सुर्वे यांचे विद्यापीठ’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला…
Read More » -
विकासकामांच्या झंजावातामुळे आमचा विजय निश्चित : तालुका प्रमुख सचिन बाईत
आबलोली (संदेश कदम) : “आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन सर्वांपर्यंत पोहोचलो आहोत आणि कोट्यवधींची कामे आमदार भास्कर जाधव यांच्या स्थानिक विकास…
Read More » -
पाचेरी सडा पंचायत समिती गणातून सुचिता घाणेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील पाचेरी सडा पंचायत समिती गणातून शिवसेना (शिंदे)-भाजपा पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुचिता दत्ताराम घाणेकर यांनी…
Read More » -
गुहागरमध्ये प्रथमच बळीराज सेना स्वबळावर
आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, असगोली जिल्हा परिषद गटातून बळीराज सेनेचे विद्यमान तालुका अध्यक्ष…
Read More » -
शिवसेना-भाजप युतीकडून गुहागरमधील १५ पैकी १२ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल
आबलोली (संदेश कदम) : रत्नागिरी जिल्हा परिषद तसेच गुहागर पंचायत समितीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्यासाठी अवघे काही तास…
Read More » -
इंडियन स्टुडंट कौन्सिलचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
पुणे : इंडियन स्टुडंट कौन्सिलतर्फे दिला जाणारा राष्ट्रीय सावित्रीच्या लेकी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून, यंदा हा पुरस्कार प्रसिद्ध…
Read More » -
भाजपचे उपजिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांचा शिवसेनेत प्रवेश
आबलोली (संदेश कदम) : भाजप उत्तर रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष तसेच ओबीसी नेते संतोष जैतापकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. चिपळूणचे माजी…
Read More » -
शीळ येथे वारकरी सांप्रदाय मंडळातर्फे अखंड हरिनाम सप्ताह
राजापूर : शहरानजिकच्या शीळ येथे वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाला कुडाळ-मालवणचे (जि. सिंधुदुर्ग) आमदार निलेश राणे यांनी…
Read More » -
‘लोकपुरातत्वा’च्या संकल्पनेतून पुढे येऊन महाविद्यालयांनी कातळशिल्पे जपावीत : लळीत
सिंधुदुर्गनगरी : अनेक कारणांमुळे धोक्यात आलेला कातळशिल्पांचा प्राचीन वारसा पुढच्या पिढ्यांसाठी टिकवायचा असेल तर केवळ शासनावर अवलंबून न राहता लोकपुरातत्वाच्या…
Read More »