जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय
-
मुख्य बातमी
कृषी विभागामार्फत १४ ऑगस्ट रोजी ‘रानभाजी’ आणि ‘पौष्टिक तृणधान्य’ पाककला स्पर्धा
रत्नागिरी : महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) रत्नागिरी यांच्या संयुक्त…
Read More » -
मुख्य बातमी
विषमुक्त शेतीसाठी ‘गोकृपा अमृत’ ठरणार वरदान; सोमवारी रत्नागिरीतील शेतकऱ्यांसाठी विशेष ऑनलाईन वेबिनार
रत्नागिरी : हवामान बदलाचे संकट आणि रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा घसरणारा दर्जा सुधारण्यासाठी ‘गोकृपा अमृत सूक्ष्मजीव कल्चर’ हा नैसर्गिक शेतीतील…
Read More » -
आम्ही शेतकरी- कृषी
‘मागेल त्याला काजू कलमे’ योजनेअंतर्गत ४ लाख कलमांचे होणार मोफत वाटप
रत्नागिरी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि फळबाग लागवडीला मोठा प्रलोभन देण्यासाठी कृषी विभागातर्फे ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना’ (PM-RKVY)…
Read More » -
मुख्य बातमी
एप्रिल महिन्यात विशेष डिजिटल शेतीशाळांचे आयोजन
रत्नागिरी : हवामानातील वाढती अनिश्चितता आणि शेतीचा वाढता खर्च यावर मात करण्यासाठी ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा’अंतर्गत जिल्ह्यात विशेष डिजिटल…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरीत २४ मार्च रोजी ‘जिल्हास्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलन’ आणि ‘फणस प्रक्रिया’ कार्यशाळा
रत्नागिरीत २४ मार्च रोजी ‘जिल्हास्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलन’ आणि ‘फणस प्रक्रिया’ कार्यशाळ रत्नागिरी : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत…
Read More » -
आम्ही शेतकरी- कृषी
तज्ज्ञ शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी व आंबा उत्पादक शेतकरी यांचा वेबिनार संपन्न
रत्नागिरी : बदलत्या हवामानामुळे कीड व रोगांचा आंबा फळपिकांवर प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याअनुषंगाने कृषी विभाग व डॉ. बाळासाहेब…
Read More » -
आम्ही शेतकरी- कृषी
बियाणे विक्रेत्यांसाठी ‘साथी पोर्टल फेज-२’ प्रशिक्षण संपन्न
रत्नागिरी : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व परवानाधारक बियाणे विक्रेत्यांसाठी ‘साथी पोर्टल…
Read More » -
आम्ही शेतकरी- कृषी
६ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित
रत्नागिरी : रासायनिक खतांची विक्री पॉइंट ऑफ सेल (पॉस) मशीनद्वारे न करणे तसेच खत नियंत्रण आदेश १९८५ मधील तरतुदींचे उल्लंघन…
Read More » -
आम्ही शेतकरी- कृषी
आंबिया बहार योजनेमध्ये सहभागी व्हा
रत्नागिरी : सन २०२५-२६ मध्ये आंबिया बहार योजनेमध्ये सहभागासाठी विमा पोर्टल सुरू झाले असून, अवेळी पाऊस, कमी किंवा जास्त तापमान,…
Read More » -
आम्ही शेतकरी- कृषी
शेतकऱ्यांनी कृषी समृद्धी योजनेचा लाभ घ्यावा : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले
रत्नागिरी : कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कृषी समृद्धी योजना ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला, दिव्यांग,…
Read More »