महाराष्ट्र
-
महाराष्ट्रात मत्स्योत्पादन ४७ टक्क्यांनी वाढले
मुंबई : देशभरातील सागरी मत्स्योत्पादनात घट झाली असताना, महाराष्ट्रासाठी मात्र आशादायी चित्र आहे. सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (सीएमएफआरआय) अहवालानुसार,…
Read More » -
खेड शहरात रस्त्यांची चाळण
खेड : नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) राज्य सरचिटणीस यांच्या नेतृत्वाखाली खेड शहरातील रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेकडे लक्ष…
Read More » -
विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत येण्याचा प्रयत्न करावा : सत्यवान रेडकर
आबलोली (संदेश कदम) : कुणबी समाज आता केवळ शेतीव्यवसायाशी संबंधित राहिलेला नाही. हा समाज ओबीसी प्रवर्गातून सुखसंपन्न झाला आहे आणि…
Read More » -
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुहागर तालुक्यात विकास कामांचा धडाका
आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) वतीने विकास कामांचा धडाका सुरू झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार…
Read More » -
टीबीएम स्पोर्ट्स कारावीतर्फे राष्ट्रपती पदक विजेते वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांचा सत्कार
अलिबाग (राजेश बाष्टे) : महाराष्ट्र शासनाचा पोलीस सेवेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याने वडखळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांना…
Read More » -
गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत अर्णव अजित कदम चिपळूण तालुक्यात प्रथम
सावर्डे : गुरुकुल एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर (ISO मान्यताप्राप्त संस्था) यांच्यातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात नियोजनपूर्वक राबविण्यात आलेल्या गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षा (Gurukul…
Read More » -
अलिबाग समुद्रावरील पथदीप अनेक दिवस बंद
अलिबाग (राजेश बाष्टे) : नगरपालिका हद्दीतील समुद्रकिनारी असलेले पथदीप (स्ट्रिटलाईट) गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण बंद आहेत. त्यामुळे संध्याकाळी समुद्रावर येणाऱ्या…
Read More » -
नवदाम्पत्य आत्महत्या प्रकरण : ३६ तासांनी पत्नीचा मृतदेह सापडला
चिपळूण : नुकत्याच विवाहबद्ध झालेल्या एका जोडप्याने वाशिष्ठी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी (३०…
Read More » -
कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर चरसचा मोठा साठा
अलिबाग : कोकणातील सुप्रसिद्ध अशा समुद्रकिनाऱ्यावर अमली पदार्थांचा मोठा साठा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा साठा समुद्रकिनाऱ्यावर कसा आला…
Read More » -
कोल्हापूर खंडपीठास अखेर मान्यता; १८ ऑगस्टपासून अधिकृतपणे कार्यरत होणार
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्यासाठी गेले चार दशके सुरू असलेला संघर्ष अखेर यशस्वी ठरला असून, १८…
Read More »