महाराष्ट्र
-
राजापूर नगर पालिकेतर्फे नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने फायबर बोटीतून प्रात्यक्षिक
राजापूर : शहरात पावसाळ्यात दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी राजापूर नगर पालिकेच्या वतीने नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने नियोजन…
Read More » -
दापोली तालुक्याला मिळणार बळीराज सेनेचा नवा तालुकाअध्यक्ष
आबलोली (संदेश कदम) : दापोली तालुक्यातील बळीराज सेनेचा नूतन तालुका अध्यक्ष निवडण्यासाठी दापोली तालुक्यात हालचालींना वेग आला असून बळीराज सेनेचे…
Read More » -
स्रोत बळकटीकरण व शाश्वत करण्यामध्ये लोकांचा सहभाग महत्त्वाचा : पोलिस निरीक्षक नीलकंठ बगळे
लांजा : “स्रोत बळकटीकरण व शाश्वत करण्यासाठी लोकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून, हा शासनाचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. स्वयंपाक, शेती…
Read More » -
रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्य उत्पादनात ३,३९६ मेट्रिक टनने वाढ
रत्नागिरी : “ड्रोन सर्वेक्षण, अवैध मासेमारीवरील कडक कारवाई आणि दिवस रात्र गस्त यामुळे यावर्षीच्या मत्स्य उत्पादनात ३,३९६ मेट्रिक टनने वाढ…
Read More » -
२१ बहुउद्देशीय निवारा केंद्रांसाठी २४८ कोटी; वणवे लावणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली गुन्हे दाखल करा
रत्नागिरी : वादळ पावसापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीकोनातून स्थलांतरित होण्यासाठी २१ बहुउद्देशीय निवारा केंद्रांसाठी २४८ कोटी शासनाने मंजूर केले आहेत. वाशिष्ठी…
Read More » -
राजापूर तालुक्यात दहावीत प्रथम आलेल्या दोन विद्यार्थ्यांचा वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांनी केला सत्कार
राजापूर : तालुक्यातील सरस्वती विद्यामंदिर पाचल हायस्कूलचा अर्थव मोरे व अर्जुना माध्यमिक विद्यालय कारवली हायस्कूलची आदिती वायबसे यांनी ९८.६० टक्के…
Read More » -
सैनिकांमुळे देशातील नागरिक सुरक्षित : आमदार किरण सामंत
लांजा : व्यापारी संघटनेच्या वतीने जी रॅली काढण्यात आली ती रॅली कुठल्याही पक्षाची नाही, तर लांजावासियांची आहे, राष्ट्रप्रेमाची आहे, अशी…
Read More » -
कृषी विभागाकडून गुण नियंत्रणासाठी तक्रार निवारण हेल्पलाइन, भरारी पथके व तक्रार निवारण समित्यांची स्थापना
रत्नागिरी : कृषी विभागाकडून गुण नियंत्रणासाठी तक्रार निवारण हेल्पलाइन, भरारी पथके व तक्रार निवारण समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. निविष्ठांबाबत…
Read More » -
आबलोली ग्रामपंचायतीला आनंद जाधव यांनी दिली राज्य घटना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट
आबलोली (संदेश कदम) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, राजकीय, धम्म आणि शैक्षणिक चळवळीत निस्वार्थीपणे, कर्तव्यदक्ष, एकनिष्ठ कार्य तत्पर कठीण…
Read More » -
रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट जारी
मुंबई : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच मुंबईत आज काही ठिकाणी वादळी…
Read More »