महाराष्ट्र
-
पहलगाम हल्ल्यातील मृत पर्यटकांना खेडमध्ये श्रद्धांजली
खेड : काश्मीरमध्ये पर्यटकांवरील झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेध व्यक्त करण्यासाठी आणि मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काल (२३ एप्रिल) सर्व खेडवासीय…
Read More » -
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याकडून पहलगम पर्यटकांवरील हल्ल्याचा निषेध
नाणीज : काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या निरागस नागरिकांवर झालेल्या अमानवी व क्रूर हल्ल्याचा दक्षिण पिठाचे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज…
Read More » -
दहशतवादी हल्ल्यातील सहा मृत पर्यटकांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र सरकारकडून ५ लाखांची आर्थिक मदत
मुंबई : जम्मू-काश्मिरच्या पहलगाम येथे मंगळवारी दुपारी ४ वाजता दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. या गोळीबारामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या…
Read More » -
रत्नागिरीतील २० पर्यटक श्रीनगरमध्ये
रत्नागिरी : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे काल (२३ एप्रिल) दहशतवादी हल्ला झाला असून, याठिकाणी रत्नागिरीतील २० पर्यटक असल्याची माहिती पुढे…
Read More » -
संदीप मोहिते यांच्या “माझ्या डोईवरी भरली घागर रे..!” या गाण्याला लोकप्रियता
आबलोली : गुहागर तालुक्यातील खोडदे गावचे सुपुत्र संदीप मोहिते यांनी स्वतःचा व्यवसाय सांभाळत अनेक स्वरचित गाणी लिहिली आहेत. त्यातीलच “माझ्या…
Read More » -
पहलगाम येथील अतिरेक्यांच्या हल्ल्यात डोंबिवलीतील तीन पर्यटकांचा मृत्यू
ठाणे : जम्मू- काश्मिरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही…
Read More » -
दापोलीत आज आणि उद्या खरीप हंगाम विभागस्तरीय कार्यशाळा
रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु यांच्या अध्यक्षतेखाली आणि कृषी आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप हंगाम २०२५ विभागस्तरीय…
Read More » -
मत्स्यव्यवसायाला आजपासून कृषीचा दर्जा; ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय : मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे
मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री…
Read More » -
कोकण रेल्वे ३० एप्रिलपर्यंत ठाण्यापर्यंतच धावणार
मुंबई : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असून त्यामुळे कोकणातून मुंबईकडे येणारी रेल्वेगाडी ३० एप्रिल…
Read More » -
गुहागरच्या लोकशाही दिनात रस्त्यावरील खड्डे चांगलेच तापले
आबलोली (संदेश कदम) : गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील गुहागर शहर ते शासकीय विश्रामगृह या रहादारीच्या प्रमुख रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा विषय…
Read More »