महाराष्ट्र
-
शिवस्मृती मंडळाच्या वतीने राजापुरात सोमवारी शिवजयंती उत्सवाचे आयोजन
राजापूर : प्रतिवर्षाप्रमाणे शिवस्मृती मंडळ राजापूरच्या वतीने फाल्गुन कृष्णपक्ष तृतीया म्हणजेच १७ मार्च रोजी जवाहर चौक येथील शिवस्मारकात तिथीनुसार शिवजयंती…
Read More » -
राजापुरातील परिस्थिती आटोक्यात; नाहक वातावरण भडकावू नका
रत्नागिरी : “कोकणात सगळेच सण उत्सव शांततेत साजरे होतात, राजापुरातील स्थिती सुद्धा आटोक्यात आली असून आम्ही असेपर्यंत कोकण पेटवू देणार…
Read More » -
पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा
शेवगाव : हिरकमहोत्सवी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात साखळी सामन्यात पुरुष…
Read More » -
खेळामुळे करियर निर्माण होत असून अनेक संधी उपलब्ध होत आहेत : आमदार मोनिका राजीव राजळे
शेवगाव : महाराष्ट्र शासनातर्फे सध्या खेळांना दिली जाणारी सुविधा आणि प्रोत्साहन यामुळे खेळाच्या क्षेत्रात करिअर निर्माण होत असून अनेक संधी…
Read More » -
जलपर्यटन वाढीसाठी सुविधा उपलब्ध कराव्यात : नितेश राणे
मुंबई : महाराष्ट्र सागरी मंडळाअंतर्गत सुरू असलेली कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करावीत, मत्स्य व्यवसायासाठी बंदरांचा विकास करणे तसेच जलपर्यटनाला प्रोत्साहन…
Read More » -
विरारमध्ये शिक्षिकेच्या घराला लागली आग, बारावीच्या उत्तरपत्रिका जळून खाक
विरार : विरारमध्ये बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पेपर तपासणी करणाऱ्या…
Read More » -
आबलोलीच्या मीनल संदेश कदम यांचा “पाणलोट धारिणीताई” पुरस्काराने गौरव
आबलोली : वसंतराव नाईक पुरस्कार प्राप्त निर्मल ग्रामपंचायत आबलोली व पाणलोट विकास समिती आबलोली यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे…
Read More » -
आबलोली खालील पागडेवाडी येथे १५ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर
आबलोली : आरोग्यदक्ष ग्राम उपक्रमांतर्गत प्रकृती फाउंडेशन पंचायत समिती गुहागर, लाइफ केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आणि स्वर्गीय वसंतराव नाईक…
Read More » -
होळीनंतर राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार
मुंबई : संपूर्ण भारतामध्ये हवामान बदलांना सुरुवात झाली असून, उत्तरेकडील हिमाचल प्रदेश आणि काश्मीरसारखी राज्य वगळता देशाच्या उर्वरित भागांमध्येही तापमानवाढीस…
Read More »
