महाराष्ट्र
-
मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्याविरुद्ध कारवाईची मागणी
राजापूर : मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याबद्दल समाज माध्यमांमधून आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित केल्याबद्दल शहरातील वरचीपेठ येथील अमृत तांबडे यांच्यावर कारवाई करण्याची…
Read More » -
५३ व्या तालुकास्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनात नॅशनल इंग्लिश स्कूलचे यश
राजापूर : तालुक्यातील नॅशनल इंग्लिश स्कूल व ए. ई. काळसेकर कनिष्ठ महाविद्यालयाने ५३ व्या तालुकास्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनात उल्लेखनीय यश…
Read More » -
संविधानावरील मिशन लोकशाही यशस्वी झाले : शेखर भिलारे
आबलोली (संदेश कदम) : गेले महिने विद्यार्थी शिक्षक, पालक घेत असलेली मेहनत फळाला आली असून २६ नोव्हेंबरला घेतलेल्या केंद्र स्तरावरच्या…
Read More » -
वलसाड हापूस मानांकन मिळण्यास कोकण कृषी विद्यापीठाचा विरोध
दापोली : गेले काही दिवस चर्चेत असलेल्या कोकण हापूस विरुद्ध वलसाड (गुजरात) हापूस शीतयुद्धात आता येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण…
Read More » -
ओणी-अणुस्कुरा मार्गावरील खड्डे त्वरित बुजवण्याची मागणी
राजापूर : तालुक्यातील ओणी-अणुस्कुरा मार्गावर मोठ्या प्रमाणावर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांसह वाहन चालकांना आतोनात त्रास होत असून अनेक समस्यांचा सामना करावा…
Read More » -
शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस जि. प., पं. स. स्वतंत्र निवडणूक लढविणार
गुहागर : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची बैठक नुकतीच झाली. या बैठकीमध्ये आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती…
Read More » -
गुहागर समुद्रकिनारी पर्यटकांची बेफिकिरी; स्कॉर्पिओ अडकली पाण्यात
गुहागर : समुद्र किनाऱ्यावर वाहन नेण्यास सक्त मनाई असतानाही कोल्हापूर येथील पर्यटकांनी स्कॉर्पिओ वाहन थेट वाळूत घातल्याने ते भरतीच्या पाण्यात…
Read More » -
जेष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन
पुणे : कष्टकरी, शोषित आणि वंचितांच्या हक्कांसाठी अखेरपर्यंत लढा देणारे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे काल (८ डिसेंबर) रात्री ८.१५…
Read More » -
चिपळूण येथे ‘आरपीआय’तर्फे (आठवले) महामानवाला अभिवादन
आबलोली (संदेश कदम) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चिपळूण तालुका यांच्या वतीने चिपळूण येथे महामानव, बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
Read More » -
आपण समाजसुधारकांना जाती-मातीमध्ये बांधून ठेवले हे कुठेतरी थांबले पाहिजे : बाबुराव सूर्यवंशी
आबलोली (संदेश कदम) : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेले संविधान हे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर आधारित आहे.…
Read More »