रत्नागिरी जिल्हा
-
वेळणेश्वरचा “तो” पोस्टमन अखेर निलंबित
गुहागर : तालुक्यातील वेळणेश्वर येथील पोस्टात आलेली टपाल गेली दीड वर्षे वितरीतच केली गेली नव्हती. याप्रकरणी करन थोरात (बीड) नामक…
Read More » -
कळसवली ग्रामपंचायतीचा ‘हायटेक’ प्रयोग
राजापूर : बदलत्या काळानुसार ग्रामपंचायतींचा कारभारही आता हायटेक होत असून पारदर्शकतेसाठी विविध नवे प्रयोग राबवले जात आहेत. राजापूर तालुक्यातील कळसवली…
Read More » -
दादरमध्ये महाराष्ट्र रेल्वे परिषदेचा एल्गार, बंद गाड्या सुरू करा अन्यथा आंदोलन
मुंबई : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांच्या वाढत्या समस्या, रखडलेले रेल्वे प्रकल्प, बंद गाड्या आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर राज्यस्तरीय आवाज बुलंद करण्यासाठी…
Read More » -
चिपळूण-दिवा दरम्यान उन्हाळी विशेष मेमू गाड्या; १ मेपासून सेवा सुरू
चिपळूण : उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या प्रवासी गर्दीला दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे चिपळूण ते दिवा दरम्यान विशेष मेमू अनारक्षित गाड्या…
Read More » -
खेडमध्ये भीषण वणवा; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली
खेड : शहरातील कुवार साई परिसरात दुपारच्या सुमारास भीषण वणवा लागल्याची घटना घडली. भर दुपारी अचानक लागलेली आग क्षणाक्षणाला वेगाने…
Read More » -
मनसेचे माजी गुहागर संपर्क अध्यक्ष गणेश कदम यांचा भाजपात प्रवेश
आबलोली (संदेश कदम) : काताळे गावातील सुपुत्र व डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते गणेश कदम यांनी रविवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या…
Read More » -
वेळणेश्वर पोस्टमनने दीड वर्ष टपालांचे वितरण केलेच नाही
गुहागर : तालुक्यातील वेळणेश्वर येथे पोस्टात आलेले टपाल गेली दीड वर्षे पोस्टमनने वितरीत केली नसल्याची घटना पोस्टमास्टरांनी केलेल्या पाठपुराव्यामध्ये उघडकीस…
Read More » -
आंबव पोंक्षे गावात रानरेड्यांकडून मोठे नुकसान
संगमेश्वर : तालुक्यातील आंबव पोंक्षे गावात रानरेड्यांकडून मोठे नुकसान होत आहे. शिवाय दिवसाढवळ्या पुढ्यात येत असल्याने गावातील नागरिक, वाहन चालक…
Read More » -
राजापुरातील सामाजिक कार्यकर्ते अमृत तांबडे यांचे निधन
राजापूर : जुन्या मुंबई–गोवा महामार्गावर दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेले राजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते अमृत अनंत तांबडे (वय ४२, रा.…
Read More »
