राजकारण
-
कुंभार्ली जलजीवन योजनेतील दूषित पाणी पुरवठा व योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी मनसे आक्रमक
मंडणगड : तालुक्यातील कुंभार्ली जलजीवन योजनेतील दूषित पाणीपुरवठा व गैरव्यवहारप्रकरणी गेली अनेक महिने ग्रामस्थ प्रशासनाकडे दाद मागत आहेत; पण गेंड्याच्या…
Read More » -
जनतेच्या हिताची कामे होतच रहाणार, त्याचे राजकीय श्रेय कुणी लाटू नये : प्रवाशी संघटना अध्यक्ष पराग कांबळे
आबलोली (संदेश कदम) : “गुहागर आगाराचे आगार प्रमुख इतर अधिकारी सक्षम आहेत. जनतेच्या हितासाठी चांगली कामं करत आहेत प्रवाशी संघटनेचे…
Read More » -
ठाकरे शिवसेनेतर्फे रत्नागिरी नगरपालिकेच्या नूतन मुख्याधिकाऱ्यांची सदिच्छा भेट
रत्नागिरी : नगर पालिकेचे नूतन मुख्याधिकारी वैभव गारवे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज (२८ एप्रिल) भेट घेतली. यावेळी…
Read More » -
मनसे गुहागरच्या वतीने पहलगाम येथील मृत पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण
आबलोली (संदेश कदम) : जम्मू काश्मीरमधील पेहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर जिहादी आतंकवाद्यांनी गोळ्या झाडून पर्यटकांची निघृण हत्या केली. यामध्ये…
Read More » -
राजापूर शहरवासीयांना २४ तास पाणी पुरवठा करण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित करणार : आमदार किरण सामंत
राजापूर : शहराच्या आणि संपूर्ण मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी राजकारण बाजूला सारून आपण सगळ्यांनी विकासाला गती देण्यासाठी एकसंघपणे काम केले पाहिजे.…
Read More » -
बळीराज सेना गुहागर तालुका पदाधिकारी यांची बैठक उत्साहात
आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुका बळीराज सेनेच्या विशेष पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक शृंगारतळी येथील जनसंपर्क कार्यालयात रविवारी उत्साहात झाली. या…
Read More » -
बशीर मुर्तुजा यांची सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक पदी नियुक्ती
रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव तसेच देशाचे नेते शरदचंद्र पवार यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू…
Read More » -
रत्नागिरी द. जिल्हा भाजपामध्ये सर्व तालुकाध्यक्ष कार्यक्षम, संघटन अधिक सशक्त होणार : जिल्हा सरचिटणीस सौ. संगीता जाधव
देवरुख : ‘प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, शेवटी स्वतः’ हे ब्रीद घेऊन मार्गक्रमण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने मागील दशकात देशातील बहुसंख्य…
Read More » -
राजापुरातील १०१ ग्रामपंचायतींपैकी ५१ ग्रामपंचायती महिलांच्या ताब्यात
राजापूर : तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण मंगळवारी येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात जाहीर झाले. महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षणानुसार…
Read More » -
रत्नागिरी तालुक्यात खुल्या प्रवर्गातील ग्रामपंचायतींमध्ये महिलांना पुन्हा संधी
रत्नागिरी : तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत आज (२२ एप्रिल) झाली. यामध्ये अनुसिचत जातीसाठी, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आणि खुल्या…
Read More »