राजकारण
-
खेडमधील सर्व आस्थापनांमध्ये मराठी भाषा वापरण्यासाठी वैभव खेडेकर यांनी दिले निवेदन
खेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा मनसे राज्य सरचिटणीस…
Read More » -
माजी सभापती जया माने यांचा आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश
साखरपा : दिनांक १ एप्रिल रोजी सकाळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा आणि विधानसभा क्षेत्रप्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर जयसिंग…
Read More » -
रत्नागिरीतील प्रदूषण मंडळ कार्यालयाबाबत मनसेच्या वरिष्ठांकडून गंभीर दखल
रत्नागिरी : जिल्ह्यातील विविध जल स्त्रोतांमध्ये केल्या जाणाऱ्या जल प्रदूषणकडे उपप्रादेशिक अधिकारी यांच्या होणाऱ्या दुर्लक्षाबाबत आज रत्नागिरीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या…
Read More » -
ठाकरे शिवसेनेचे लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा क्षेत्रप्रमुख जयसिंग (जया) माने यांचा राजीनामा
साखरपा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा क्षेत्रप्रमुख जयसिंग (जया) माने यांनी वैयक्तिक कारण देत आपल्या पदाचा व…
Read More » -
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रदूषण नियंत्रण मंडळाला दणका
रत्नागिरी : जाणीवशून्य अधिकाऱ्यांमुळेच रत्नागिरीमधील प्रदूषण वाढत असून, अधिकारीच सोईस्कर वागत असल्यामुळे औद्योगिक वसाहतीतील काही उद्योजकांचे धाडस वाढले आहेत. येत्या…
Read More » -
ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांचा जिल्हा परिषद गटनिहाय गावभेट दौरा
रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी जिल्हा परिषद गटनिहाय दौऱ्याला प्रारंभ केला असून, या…
Read More » -
काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलाची सुरूवात
मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षसंघटनेत फेरबदलाची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्यातील सर्व जिल्हे तसेच मोठ्या शहरांमध्ये त्यांनी…
Read More » -
पुण्यातील शिवसेनेला ताकद देणार : उद्योगमंत्री उदय सामंत
पुणे : शिवसेनेची ताकद पुण्यात वाढविण्यासाठी पुण्यातल्या शिवसैनिकांना व शिवसेनेला ताकद देणार असल्याचे भाष्य राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेनेचे संपर्कमंत्री उदय…
Read More » -
अखेर विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय झालाच नाही
मुंबई : नव्या सरकारचे दुसरे अधिवेशन पार पडले. पण विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळालाच नाही. भास्करराव जाधवांनी जंग जंग पछाडले, जयंतरावांनी…
Read More » -
कामगारांचे शोषण गाव खेड्यापर्यंत पोहचले, ही शोषण व्यवस्था संपवण्याची गरज : हर्षवर्धन सपकाळ
मुंबई : “कामगार संघटना एकेकाळी मोठी शक्ती होती, आपल्या हक्कांसाठी चक्का जामचा नारा दिला तर बंद होत होता पण आता…
Read More »