मुख्य बातमी
-
राजापूर शहराच्या हद्दवाढ प्रस्तावाला पुन्हा गती
राजापूर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हद्दवाढ प्रस्तावाला अखेर नव्याने गती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी झालेल्या…
Read More » -
नगर राजभाषा कार्यान्वयन समितीतर्फे जागतिक हिंदी दिनानिमित्त हिंदी कवी संमेलन उत्साहात
रत्नागिरी : जागतिक हिंदी दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी शहरात नगर राजभाषा कार्यान्वयन समितीच्या वतीने तृतीय भव्य हिंदी कवी संमेलनाचे आयोजन…
Read More » -
खेड नगरपालिकेसाठी व्हॅक्युम गाडी दाखल
खेड : महाराष्ट्र शासन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नगरपालिकेत नवीन व्हॅक्युम गाडी दाखल झाली असून खेडच्या नगराध्यक्ष माधवी राजेश बुटाला…
Read More » -
पाटपन्हाळे हायस्कूलच्या अभिज्ञा पवारची नवोदयसाठी निवड
आबलोली (संदेश कदम) : पाटपन्हाळे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी अभिज्ञा दिनेश पवार हिने इयत्ता पाचवीमधील नवोदय परीक्षेमध्ये…
Read More » -
रत्नागिरीत पुरवठा विस्कळीत झाल्याने टंचाई पेट्रोलसाठी पुन्हा रांगा
रत्नागिरी : पेट्रोलचा पुरवठा विस्कळीत झाल्याने मागील दोन दिवसांपासून शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांनी मोठी गर्दी दिसत आहे. अशातच…
Read More » -
पाटपन्हाळे महाविद्यालयात शहीद दिन संपन्न
आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आय.क्यु.ए.सी. अंतर्गत सांस्कृतिक विभागातर्फे २३ मार्च हा दिवस…
Read More » -
रत्नागिरीत ‘खरेदीदार-विक्रेता संमेलन’ उत्साहात
रत्नागिरी : जिल्ह्यातील शेतकरी, प्रक्रियादार आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी कृषी विभाग व ‘आत्मा’ यांच्या संयुक्त…
Read More » -
श्री क्षेत्र टेरव येथे २ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेला रंगणार वार्षिक जत्रोत्सव
चिपळूण : तालुक्यातील दसपटी विभागातील निसर्गरम्य श्री क्षेत्र टेरव या पुरातन व सुप्रसिद्ध देवस्थानचे ग्रामदैवत श्री वाघजाई देवी आणि कुलदैवत…
Read More » -
पुस्तकांमुळेच आपण मोठे होतो: जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी : “पुस्तकांमुळेच आपण मोठे होतो आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी वाचकांना पुन्हा ग्रंथालयांकडे वळवणे ही काळाची गरज आहे,” असे…
Read More » -
रामनवमीच्या मुहूर्तावर सायबर सुरक्षा राम कवचाचे प्रकाशन
रत्नागिरी : रामनवमीच्या मुहूर्तावर ‘रामाचा जयजयकार’ या सायबर सुरक्षाविषयक रामकवचाचे प्रकाशन रत्नागिरीतील कीर्तनसंध्या परिवारातर्फे होणार आहे. समाजात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या…
Read More »