जलवर्धिनी प्रतिष्ठान
-
मुख्य बातमी
पर्जन्यजलसाठवणुकीसाठी हातीसला ग्रामसहभागातून पंधरा हजार लिटरची टाकी
रत्नागिरी : मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठानच्या मार्गदर्शनाखाली हातीस ग्रामविकास मंडळाने पावसाचे पाणी साठविण्यासाठी फेरोसिमेंट तंत्रज्ञान वापरून पंधरा हजार लिटरची टाकी उभारली…
Read More »