वाहतूक बंद
-
मुख्य बातमी
जयगड-निवळी मार्गावर अवजड वाहन बंद पडल्यामुळे वाहतुकीला अडथळा
रत्नागिरी : तालुक्यातील जयगड-निवळी मार्गावरील कळझोंडी फाटा नं.१ येथे काल (१७ एप्रिल) सायंकाळच्या सुमारास अवजड वाहन रस्त्यातच बंद पडल्याने वाहतुकीला…
Read More » -
रत्नागिरी जिल्हा
भोस्ते–शिव–कोंडवली मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद
खेड : शहराजवळील भोस्ते–शिव–कोंडवली–बोरज इजिमा ३३ या मार्गावर सुरू होणाऱ्या रस्ता दुरुस्तीच्या कामामुळे एसटीसह सर्व लहानमोठ्या वाहनांची वाहतूक तात्पुरती बंद…
Read More » -
मुख्य बातमी
मतमोजणी दिवशी चिपळूणमधील बहादुरशेख नाका ते चिंचनाका रोड मार्ग वाहतुकीस बंद
चिपळूण : नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची मतमोजणी प्रक्रिया २१ डिसेंबर रोजी गुरुदक्षिणा हॉल, युनायटेड हायस्कूल, मार्कंडी (चिपळूण) येथे होणार…
Read More » -
मुख्य बातमी
चिपळूणमधील अलोरे कॉलनी ते देउळवाडी मुंडे पूल रस्ता वाहतुकीसाठी बंद
चिपळूण : तालुक्यातील अलोरे कॉलनी ते देउळवाडी मुंडे पूल रस्ता वाहतुकीसाठी बंद करून, वाहतूक करण्यासाठी पर्यायी मार्ग खडपोली-पेढांबे-अलोरे-शिरगांव- कुंभार्ली कोड…
Read More » -
मुख्य बातमी
करूळ घाट आणखी काही दिवस बंद राहणार
वैभववाडी : करूळ घाटात तडा गेलेल्या धोकादायक दरडी काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या कामात पारंगत असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील एसएसपीएल…
Read More » -
महाराष्ट्र
दरड कोसळल्यामुळे करूळ घाट १२ सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद
सावंतवाडी : सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग, तळरे-करुळ-गगनबावडा घाट १२ सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. आज (४…
Read More » -
मुख्य बातमी
आंबा घाटात दरड कोसळली; वाहने सावकाश चालवायचे आवाहन
संगमेश्वर : साखरपा मुर्शी चेक पोस्टच्या पुढे आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबा घाट मार्गावर…
Read More » -
मुख्य बातमी
रघुवीर घाटात दरड कोसळून काही काळासाठी वाहतूक ठप्प
रत्नागिरी : रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या रघुवीर घाटात बुधवारी मध्यरात्री पुन्हा एकदा दरड कोसळल्याने वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली.…
Read More » -
मुख्य बातमी
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक मध्यरात्रीपासून पुन्हा सुरळीत
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर काल (८ जून) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास एलपीजी टँकर आणि मिनी बस यांच्यात झालेल्या अपघातानंतर निवळी…
Read More » -
मुख्य बातमी
महामार्गावरील धोकादायक ठिकाणांचे सर्वेक्षण उपाययोजना आवश्यक
रत्नागिरी : जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा व मिऱ्या-नागपूर या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून अनेक ठिकाणी ते अपूर्ण…
Read More »