Flood
-
महाराष्ट्र
पूरग्रस्त शेतकऱ्यांना अधिक मदत मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला विशेष पॅकेज मिळवून देणार : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई : आसमानी संकट कोसळून मराठवाड्यातील शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे. शेतपिकांचे नुकसान झाल्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांना…
Read More » -
Uncategorized
राजापुरात पावसाची विश्रांती
राजापूर : दोन दिवसाच्या मुसळधार पावसानंतर रात्रीपासून पावसाने उसंत घेतल्याने राजापूर शहरासह तालुक्यातील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. पावसाने उसंत घेतली…
Read More » -
Uncategorized
जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेला तालुकानिहाय तपशील
जिल्हा प्रशासनाकडून दिवसभराचा आढावा घेणारा तालुकानिहाय तपशील नुकताच जाहीर करण्यात आला आहे. त्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे. खेड 1.जगबुडी नदीची पाणी…
Read More » -
मुख्य बातमी
जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्याही सुट्टी
रत्नागिरी : जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने खेड तालुक्यातील…
Read More » -
Uncategorized
चिपळूणमधील ३१ कुटुंबांचे स्थलांतर
चिपळूण : तालुक्यातील वशिष्ठी नदी इशारा पातळीवर (५.४६ मी.) असून, शहरासह तालुक्यात पूर परिस्थिती उद्भवली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन…
Read More » -
Uncategorized
जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून चिपळूण पूर परिस्थितीची पाहणी
चिपळूण : तालुक्यात पावसाचा कहर झाला असून, पूर परिस्थिती उद्भवली आहे. वशिष्ठी नदीची पाणी पातळी ५.५६ मी. म्हणजेच इशारा पातळीवर…
Read More » -
मुख्य बातमी
पालकमंत्री उदय सामंत यांचे जिल्हावासियांना आवाहन
रत्नागिरी : जिल्ह्यासह राज्यात होत असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हावासीयांना पाऊस खांबेपर्यंत सुरक्षित राहण्याचे आणि…
Read More » -
मुख्य बातमी
चिपळूण तालुक्याला सतर्कतेचा इशारा
चिपळूण : तालुक्यातील सर्व नागरिकांना पुढील ८ तास सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. सध्या वशिष्ठी नदीची पाणी पातळी ५ः८० मी…
Read More » -
मुख्य बातमी
वशिष्ठी नदीची पाणी पातळी इशारा पातळीवर
चिपळूण : सध्या वशिष्ठी नदीची पाणी पातळी ५ः७० मी म्हणजेच इशारा पातळीवर आहे. कोळकेवाडी धरणाची पाणी पातळी १३४.५० मी. आहे.…
Read More » -
मुख्य बातमी
राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा
राजापूर : गेले आठवडाभर संततधारेने कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी रात्रीपासूनच जोर धरल्याने मंगळवारी पहाटे राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे.…
Read More »