-
मुख्य बातमी
आबलोलीच्या सरपंच वैष्णवी नेटके राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ समाजरत्न पुरस्कार प्रदान
आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांना राज्यस्तरीय ‘राजमाता जिजाऊ समाज रत्न…
Read More » -
मुख्य बातमी
बेर्डेवाडी कालव्यासाठी ४ कोटींचा निधी मंजूर
लांजा : तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथील बेर्डेवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या प्रलंबित प्रश्नावर अखेर तोडगा निघाला आहे. आमदार किरण…
Read More » -
मुख्य बातमी
जिल्ह्यातील पहिल्या स्त्रीरोगतज्ज्ञ डाॅ. सुनीता चव्हाण यांचे निधन
रत्नागिरी : येथील स्वस्तिक हॉस्पिटल व चिरायु हॉस्पिटलच्या संस्थापिका आणि जिल्ह्यातील पहिल्या स्त्रीरोग तज्ञ डाॅ. सौ. सुनीता रमेश चव्हाण (८६…
Read More » -
मुख्य बातमी
डी. जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महिला दिन उत्साहात साजरा
रत्नागिरी : तालुक्यातील पाली येथील श्री साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटी संचालित डी. जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये १७ मार्च रोजी…
Read More » -
मुख्य बातमी
सावर्डे येथे अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या एकास अटक
रत्नागिरी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सावर्डे पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना आगवे (ता. चिपळूण) येथे अवैध शस्त्रे…
Read More » -
मुख्य बातमी
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
खेड : खेड-दापोली मार्गावरील फुरुस भोलेश्वर वाडी फाट्यानजीक दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने एकजण जागीच ठार झाला. ही घटना आज…
Read More » -
मुख्य बातमी
चरवेली (रत्नागिरी) येथे गॅस टँकर पलटी
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील चरवेली गावाजवळ आज (१९ मार्च) एक गॅस टँकर उलटून अपघाताची घटना घडली. त्यामुळे महामार्गावरील…
Read More » -
मुख्य बातमी
कार जगबुडी नदीच्या कठड्यावर आदळून अपघात
खेड : मुंबई-गोवा मार्गावरील जगबुडी पुलावर मोटार कारला अपघात झाला. ही घटना आज (१९ मार्च) सकाळी दहा वाजवण्याच्या सुमारास घडली.…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरीत गुढीपाडवा स्वागतयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी : हिंदू नववर्षाच्या प्रारंभाचे प्रतीक असलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने रत्नागिरी शहरात काढण्यात आलेल्या भव्य स्वागतयात्रेला यंदा (२०२६) नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
Read More » -
आरोग्य
उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी : डॉ. अनिरुद्ध आठल्ये
रत्नागिरी : सध्या उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून तापमान व आर्द्रतेमुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी तीव्र उन्हात…
Read More »