-
मुख्य बातमी
लोटेतील ॲक्वा फूड एक्झीम कंपनीतून १० लाखांचे साहित्य चोरीला
खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील ॲक्वा फूड एक्झीम कंपनीतून अज्ञात चोरट्याने १० लाखांच्या साहित्याची चोरी करून पोबारा केला. ही…
Read More » -
आरोग्य
जिल्ह्यातील ३३६ पाणी नमुन्यांपैकी १० नमुने दूषित
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद रत्नगिरी यांच्यामार्फत पाणी गुणवत्ता तपासणी करण्यात आली. फेब्रुवारी…
Read More » -
मुख्य बातमी
मॅजिक स्क्वेअरच्या बुद्धिबळपटूंना फिडे मानांकन
रत्नागिरी : येथील मॅजिक स्क्वेअर चेस अकॅडमीत बुद्धिबळाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेणाऱ्या सात बुद्धिबळपटूंनी मागील काही कालावधीत विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी…
Read More » -
मुख्य बातमी
बेघर निवारा केंद्र, वसतिगृह, शिवभोजन, अनाथ आश्रमांमध्ये तातडीने गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत
रत्नागिरी : शालेय पोषण आहार, शिवभोजन, बेघर निवारा केंद्र, वसतिगृह तसेच अनाथ आश्रमांमधील प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून याठिकाणी तातडीने गॅस…
Read More » -
मुख्य बातमी
देव-घैसास-कीर वरिष्ठ महाविद्यालय व कीर विधी महाविद्यालय यांच्यात सामंजस्य करार
रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाचे देव-घैसास कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी आणि श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालय, रत्नागिरी…
Read More » -
मुख्य बातमी
आलोरे येथे उरूसनिमित्त मोफत वैद्यकीय शिबिर
चिपळूण : तालुक्यातील आलोरे येथे कोकणचे गरीब नवाज शहानुर बाबा चिस्ती (र.अ.) सरकार (मिनी अजमेर) यांचा उरूस शुक्रवारी (२० मार्च)…
Read More » -
मुख्य बातमी
मेर्वी येथील श्री स्वामी समर्थ मठात विविध कार्यक्रमांचे आयोजन
गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात प्रगट दिनानिमित्त २० मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…
Read More » -
मुख्य बातमी
“ग्राहक देवो भव” घोषणा केवळ घोषवाक्य म्हणून उपयोगाची नाही
खेड : “जोपर्यंत एमआरपीसोबत उत्पादन खर्च सार्वजनिक केला जात नाही तोपर्यंत खरी ग्राहक संरक्षण व्यवस्था अस्तित्वात येणार नाही, तसेच वस्तूंवर…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरीत २२ रोजी ‘शिवराज भूषण‘ महानाट्य
रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास आणि त्यांचा पराक्रम नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी ‘श्री शिवराज मंच‘ तर्फे ‘शिवराज भूषण‘…
Read More » -
मुख्य बातमी
अधिवेशन संपण्यापूर्वीच आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर करणार
मुंबई : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात झालेल्या मोठ्या नुकसानीची दखल घेत राज्य शासनाने ठोस भूमिका घेतली…
Read More »