महाराष्ट्र
-
मनसे गुहागरच्या वतीने पहलगाम येथील मृत पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण
आबलोली (संदेश कदम) : जम्मू काश्मीरमधील पेहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर जिहादी आतंकवाद्यांनी गोळ्या झाडून पर्यटकांची निघृण हत्या केली. यामध्ये…
Read More » -
लांजा येथे सुसज्ज व अत्याधुनिक सोयी सुविधांनीयुक्त भू-प्रणाम केंद्राचे उद्घाटन
लांजा : भूमी अभिलेख विभागांतर्गत उप अधीक्षक भूमी अभिलेख, लांजा येथे सुसज्ज व अत्याधुनिक सोयी सुविधांनीयुक्त भू-प्रणाम केंद्राचे उद्घाटन भूमी…
Read More » -
राजापूर शहरवासीयांना २४ तास पाणी पुरवठा करण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित करणार : आमदार किरण सामंत
राजापूर : शहराच्या आणि संपूर्ण मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी राजकारण बाजूला सारून आपण सगळ्यांनी विकासाला गती देण्यासाठी एकसंघपणे काम केले पाहिजे.…
Read More » -
बळीराज सेना गुहागर तालुका पदाधिकारी यांची बैठक उत्साहात
आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुका बळीराज सेनेच्या विशेष पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक शृंगारतळी येथील जनसंपर्क कार्यालयात रविवारी उत्साहात झाली. या…
Read More » -
पसायदान प्रतिष्ठान गुहागर यांचे साहित्य पुरस्कार जाहीर
आबलोली (संदेश कदम) : पसायदान प्रतिष्ठान गुहागर या संस्थेच्या वतीने साहित्यिकांना उत्कृष्ट कलाकृतीसाठी पसायदान प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो. संस्थेच्या…
Read More » -
वेळणेश्वर येथे २८ एप्रिलला ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
आबलोली (संदेश कदम) : इंटरनॅशनल लॉंजेव्हिटी सेंटर इंडिया आयोजित व घराडा केमिकल्स लिमिटेड प्रायोजित, बाई रतनबाई घराडा हॉस्पिटल, लवेल आणि…
Read More » -
नऊ कथांच्या नवरसात ‘साहित्यप्रेमी’ झाले चिंब
सिंधुदुर्गनगरी : ‘घुंगुरकाठी’प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ व्यासपीठाच्या तिसऱ्या मासिक कार्यक्रमात नऊ रसिकांनी कथन केलेल्या नऊ वेगवेगळ्या प्रकृतीच्या कथांच्या नवरसात साहित्यप्रेमी चिंब…
Read More » -
मराठी बोली भाषांचे संवर्धन आणि संशोधनासाठी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक बोली भाषा अध्यासन केंद्र सुरू करणार : मराठी भाषा मंत्री उदय सामंत
मुंबई : मराठी भाषा ही ऐतिहासिक परंपरा लाभलेली भाषा आहे. या भाषेत आतापर्यंत अनेक साहित्यिकांनी अनमोल योगदान दिले आहे. त्यासोबतच…
Read More » -
रत्नागिरी द. जिल्हा भाजपामध्ये सर्व तालुकाध्यक्ष कार्यक्षम, संघटन अधिक सशक्त होणार : जिल्हा सरचिटणीस सौ. संगीता जाधव
देवरुख : ‘प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, शेवटी स्वतः’ हे ब्रीद घेऊन मार्गक्रमण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने मागील दशकात देशातील बहुसंख्य…
Read More » -
आमदार किरण सामंत यांनी केली मिऱ्या-नागपूर रस्त्याच्या चौपदरीकरण कामाची पाहणी
साखरपा : मिऱ्या-नागपूर रस्त्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी कामाचा आढावा घेण्यासाठी आज (२६…
Read More »