महाराष्ट्र
-
सिंधुदुर्ग जिल्हा ‘एआय’ प्रणाली वापरणारा पहिला जिल्हा : पालकमंत्री नितेश राणे
सिंधुदुर्ग : आताचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे युग आहे. याच अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा हा ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) युक्त जिल्हा बनविण्याचा…
Read More » -
१०० दिवसीय कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत विशेष पोलिस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र राज्यात प्रथम
रत्नागिरी : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार विशेष पोलीस महानिरीक्षक कोंकण परिक्षेत्र, हे १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय…
Read More » -
वेव्हज् परिषदेच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी १ मे रोजी मुंबईत
मुंबई : भारताच्या पहिल्या जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन (वेव्हज्) शिखर परिषदेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ मे रोजी…
Read More » -
राज्याचे जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर धोरण मंजूर
मुंबई : राज्य मंत्रीमंडळाच्या आज (२९ एप्रिल) झालेल्या बैठकीमध्ये राज्याचे जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर धोरण मंजूर करण्यात…
Read More » -
राजापुरात पुराच्या पाण्याने वेढणारे वीज खांब व रोहित्रे स्थलांतरित करावे
राजापूर : पावसाळी तीव्र हंगामात शहरात निर्माण होणा-या पूर स्थितीप्रसंगी महावितरणचे काही रोहित्र कमी उंचीमुळे पाण्यात बुडत असल्याने व काही…
Read More » -
पावसाळ्यातील पुरस्थितीच्या अनुषंगाने पुरग्रस्त नागरिक व व्यापारी यांची २ मे रोजी सभा
राजापूर : शहरात दरवर्षी उद्भवणाऱ्या पूरस्थितीच्या अनुषंगाने पुनर्वसन योजनाही शासनाकडून राबवण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर पावसाळी हंगामात पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांना…
Read More » -
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार
मुंबई : महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने राज्यात विविध इमारतींची कामे सुरू असून ही कामे पुढील पन्नास वर्षांचा विचार…
Read More » -
गणेश किर्वे यांना गुहागर तालुका अपंग संस्थेतर्फे “दिव्यांग साथी” पुरस्कार जाहीर
आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील वरवेली येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार गणेश जगन्नाथ किर्वे यांना गुहागर तालुका अपंग पुनर्वसन…
Read More » -
कुंभार्ली जलजीवन योजनेतील दूषित पाणी पुरवठा व योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी मनसे आक्रमक
मंडणगड : तालुक्यातील कुंभार्ली जलजीवन योजनेतील दूषित पाणीपुरवठा व गैरव्यवहारप्रकरणी गेली अनेक महिने ग्रामस्थ प्रशासनाकडे दाद मागत आहेत; पण गेंड्याच्या…
Read More » -
जनतेच्या हिताची कामे होतच रहाणार, त्याचे राजकीय श्रेय कुणी लाटू नये : प्रवाशी संघटना अध्यक्ष पराग कांबळे
आबलोली (संदेश कदम) : “गुहागर आगाराचे आगार प्रमुख इतर अधिकारी सक्षम आहेत. जनतेच्या हितासाठी चांगली कामं करत आहेत प्रवाशी संघटनेचे…
Read More »