महाराष्ट्र
-
विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी सागरी व्यापार क्षेत्राचा समग्र विकास आवश्यक : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
मुंबई : जगाचा ९० टक्के व्यापार आजही सागरी मार्गाने होतो. समुद्र मार्गाने होणारा व्यापार हा भारतीय व्यापार तसेच अर्थव्यवस्थेचा कणा…
Read More » -
मुंढर (ता. गुहागर) येथे १ एप्रिल रोजी पालखी नृत्य स्पर्धा
गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंढर शाखा आयोजित आणि मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्यावतीने १ एप्रिल रोजी…
Read More » -
उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जंक्शन साप्ताहिक विशेष गाडी
रत्नागिरी : येत्या काही दिवसांत मुलांच्या परीक्षा संपणार असून, लवकरच उन्हाळी हंगामाच्या सुट्ट्यांना सुरुवात होणार आहे. या हंगामात कोकण कोकण…
Read More » -
खरवते येथील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयात साकारतोय “फुलांचा मळा”
आबलोली : चिपळूण तालुक्यातील खरवते-दहिवली येथील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयामधील प्रक्षेत्रावर व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून विविध फुलांची…
Read More » -
विद्यार्थ्यांनी शिक्षणातून स्वतःला घडवत आदर्शवत बनावे : अप्पा धनावडे
खंडाळा : “प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षण खूप महत्त्वाचे असते. शिक्षणाने सर्व गोष्टी साध्य करता येतात. त्यामुळे प्रत्येकाने शिक्षणाच्या प्रवाहात राहून स्वतःला…
Read More » -
राजापुरात हिंदू नववर्ष स्वागत यात्रेने नववर्षाचे जोरदार स्वागत
राजापूर : चैत्र शु. प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या हिंदू नववर्षाचे राजापूरात हिंदु नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने शोभायात्रा काढून…
Read More » -
चिपळूण पालिकेची २ एप्रिल रोजी आपत्ती व्यवस्थापनाची बैठक
चिपळूण : येथील पालिकेने आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक बुधवारी (२ एप्रिल) सकाळी ११ वाजता सांस्कृतिक केंद्रात बोलावली आहे. त्यामुळे एप्रिलपासून…
Read More » -
राज्यात अवकाळी पावसाची शक्यता
मुंबई : राज्यात अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.…
Read More » -
गणपतीपुळे मंदिरात गुढीपाडव्यानिमित्त आम्रफळांची आरास
गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या पुळ्याच्या गणपतीला गुढीपाडव्यानिमित्त आम्रपाळांची आरास करण्यात आली. प्रति…
Read More » -
महामार्ग चौपदरीकरणातील प्रलंबित कामांना गती द्या
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली अनेक वर्षे रखडले आहे. आता पावसाळा दोन महिन्यांवर येऊन ठेपला असून कामाला गती…
Read More »