महाराष्ट्र
-
भक्ती विठ्ठलाची, सेवा आरोग्याची!
मुंबई : आषाढी वारी २०२६ मध्ये सहभागी होणाऱ्या लाखो वारकरी भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या…
Read More » -
सह्याद्रीच्या कुशीतील तिवडी गावाचा २० वर्षांचा पाण्याचा प्रश्न मिटला
चिपळूण : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या तालुक्यातील तिवडी गावाची गेल्या २० वर्षांपासूनची अत्यंत गंभीर आणि क्लिष्ट अशी पाण्याची समस्या अखेर मार्गी…
Read More » -
‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक-कलाकार सन्मान योजना’ ज्येष्ठ कलावंतांना सन्मानाने जगण्याचा आधार
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ…
Read More » -
शेतीचा खरा शिल्पकार : बैलांना नांगरणीसाठी घडविणारे आत्माराम नारायण सोगम
राजापूर (राजू जोगळे) : आधुनिक यंत्रसामग्रीच्या युगातही कोकणातील अनेक भागांत शेतीसाठी बैलांचे महत्त्व आजही कायम आहे. मात्र नवीन किंवा उधळ्या…
Read More » -
सिंधुदुर्गात १५० कोटींची गुंतवणूक; इलेक्ट्रिक बोट निर्मितीचा उभारणार भव्य प्रकल्प
मुंबई : मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी जलयाने (Water Metro Vessels) उपलब्ध करून देणे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात जहाज बांधणी (Shipbuilding) सुविधा…
Read More » -
ओणी पंचक्रोशीतील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याची अधिकाऱ्यांकडून पाहणी
राजापूर : तालुक्यातील ओणी पंचक्रोशी परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या गंभीर समस्येची दखल घेत सोमवारी लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या…
Read More » -
खेड बाजारपेठेत पुन्हा पुराचे पाणी
खेड : तालुक्यात मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा पुराची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून शहरात दुसऱ्यांदा पुराचे पाणी शिरले आहे. सह्याद्रीच्या…
Read More » -
आबलोलीतील तरुण सामाजिक कार्यकर्ते गोविंद पागडे यांचे निधन
आबलोली (संदेश कदम) : येथील युवा सामाजिक कार्यकर्ते, आबलोली वरची पागडेवाडी विकास मंडळ या मंडळाचे सचिव तसेच नमन, नाट्य कलाकार…
Read More » -
रघुवीर घाटाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष निधी मंजूर करावा
मुंबई : आमदार प्रमोद जठार यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन रघुवीर घाट (ता. खेड) यांच्या सर्वांगीण…
Read More » -
आंबेत-म्हाप्रळ पुलाजवळील दुसरी बार्जही यशस्वीरित्या हटविली
दापोली : रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या सावित्री खाडीवरील महत्त्वाच्या म्हाप्रळ-आंबेत पुलाला रविवारी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास वाळू वाहतूक…
Read More »