महाराष्ट्र
-
दहिवली दुर्घटना : बेपत्ता सतीश शेलार व शांताराम शेलार यांचे मृतदेह सापडले; एनडीआरएफची शोध मोहीम पूर्ण
खेड : तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडी येथे भूस्खलन होऊन झालेल्या दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या दोन्ही व्यक्तींचे मृतदेह शोधण्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद…
Read More » -
‘आपत्ती व्यवस्थापन पूर्णपणे फेल’
खेड : कशेडी घाटातील नव्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळून वाहतूक ठप्प झाल्यानंतर भाजप नेते वैभव खेडेकर यांनी प्रशासनाच्या आपत्ती…
Read More » -
आठ दिवस जनता अंधारात… महावितरण मात्र ‘लोडशेडिंग’ नव्हे तर जबाबदारीच उतरवत आहे
लांजा : तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून अनेक गावांमध्ये वीजपुरवठा पूर्णपणे खंडित आहे. ही केवळ तांत्रिक बिघाडाची बाब राहिलेली नाही, तर…
Read More » -
‘लँडस्लाईड’चे मुख्य कारण शोधणार; चिपळूणकरांचे जीवन सुरक्षित करण्यात यश : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी : लँडस्लाईडचे (दरड कोसळणे) मुख्य कारण शोधणे अत्यंत गरजेचे आहे. कशेडी घाटात कुठेही दरड कोसळलेली नाही, तर सपाट रस्त्यापासून…
Read More » -
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे, प्रशासनाचे इशारे गांभीर्याने घ्या : महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचे आवाहन
रत्नागिरी : कोकणात आणि विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांनी अत्यंत सतर्क राहणे गरजेचे असून, प्रशासनाने दिलेल्या…
Read More » -
दहिवली दुर्घटनेतील बाधितांना १०० टक्के मदत; पुनर्वसनासाठी नवा आराखडा
खेड : दहिवली येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज तातडीने दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी…
Read More » -
चिपळूण पूर नियंत्रण व मान्सून सज्जतेबाबत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी घेतली आढावा बैठक
रत्नागिरी : चिपळूण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी चिपळूणमधील वनविभागाच्या सभागृहात आज आढावा बैठक…
Read More » -
अर्णव कऱ्हाड यांचे एलएलबीची परीक्षेत यश
दापोली : येथील वराडकर-बेलोसे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड यांचे धाकटे सुपुत्र अर्णव कऱ्हाड यांनी मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून एलएलबीची…
Read More » -
पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा २४ बाय ७ ‘अलर्ट मोड’वर ठेवा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : मुंबईसह किनारी भागातील जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ५० ते ७० किलोमीटर प्रति तास असण्याची शक्यता आहे. यासोबतच ६…
Read More » -
राजापुरात पूराचे पाणी ओसरले; स्वच्छता मोहिमेला वेग
राजापूर : गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेल्या राजापूर शहरात पाणी ओसरताच राजापूर नगरपालिकेने स्वच्छता मोहिमेला युद्धपातळीवर…
Read More »