महाराष्ट्र
-
आरजीपीपीएल कंपनीमध्ये ५१ व्या एनटीपीसी स्थापना दिनानिमित्त विविध उपक्रम संपन्न
आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनी कंपनीमध्ये ५१ व्या एन.टी.पी.सी. स्थापना दिनाच्या निमित्ताने…
Read More » -
आबलोली खालील पागडेवाडी येथे वाघ बारस उत्साहात साजरी
आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील आबलोलीतील आबलोली खालील पागडेवाडी येथे आबलोली खालील पागडेवाडी विकास मंडळ आणि महिला मंडळ यांच्या…
Read More » -
डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या ‘चिंबोरे युद्ध’ कादंबरीस कोमसापचा वि. वा. हडप स्मृती पुरस्कार प्रदान
आबलोली : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने २०२४ च्या पुस्तकांना प्रदान करण्यात येणारा पुरस्कार वितरण सोहळा केशवसुत स्मारक, मालगुंड (ता.…
Read More » -
पाच दिवसांत १५०० किमी सायकलिंग
चिपळूण : ऑडेक्स इंडिया रँडोनिअर्स संलग्न सह्याद्री रँडोनिअर्स, चिपळूण यांच्या वतीने आयोजित पाच दिवसीय सुपर रँडोनिअर सिरीजमध्ये सहभागी होत सावर्डे…
Read More » -
शरदचंद्रजी पवार कृषी व संलग्न महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांची पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी दापोली येथे निवड
आबलोली (संदेश कदम) : खरवते-दहिवली (ता. चिपळूण) शरदचंद्रजी पवार कृषी व संलग्न महाविद्यालयातील सुमारे दहा विद्यार्थी व विद्यार्थिनींची डाॅ. बाळासाहेब…
Read More » -
गुहागर नगराध्यक्षपदासाठी ठाकरे सेनेच्या सौ. पारिजात कांबळे यांच्या नावाची चर्चा
आबलोली (संदेश कदम) : गुहागर नगरपंचायत निवडणुकीत गुहागर शहरात रंगत येणार असून गेली दहा वर्ष गुहागर तालुक्यातील महिलांचे सबलीकरण तसेच…
Read More » -
जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात, अशा सूचना…
Read More » -
नाटक कंपनी चिपळूणतर्फे मराठी रंगभूमी दिन साजरा
चिपळूण : नाटक कंपनी चिपळूणच्या वतीने मराठी रंगभूमी दिन (५ नोव्हेंबर) साजरा करण्यात आला. चिपळूण नगर पालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले…
Read More » -
बळीराज सेना पक्षप्रमुख अशोक वालम यांचे गुहागरात स्वागत
आबलोली (संदेश कदम) : कोकणात मुसळधार पावसामुळे शेतीचे व आंबा, काजू पिकांचे नुकसान झाले आहे. याचा आढावा घेण्यासाठी व शेतकऱ्यांच्या…
Read More » -
७५ टक्के लाभार्थी नमो किसान योजनेच्या लाभापासून वंचित
राजापूर : केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेच्या राज्यातील एकूण लाभार्थ्यांपैकी सुमारे ७५ टक्के लाभार्थी नमो किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहिले…
Read More »