महाराष्ट्र
-
धामणदेवी गटात शिंदे गटाला खिंडार
आबलोली (संदेश कदम) : गुहागर मतदारसंघातील खेड तालुक्यातील धामणदेवी जिल्हा परिषद गटातील आंजणी ढाकरवाडीतील शिंदे गटाच्या सर्व प्रमुख पदाधिकारी आणि…
Read More » -
राजापूर रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाढलेले गवत, झाडी तोडण्याची मागणी
राजापूर : राजापूर रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा गवत वाढले असून, दाट झालेल्या झाडीमुळे येथे अपघात घडत आहेत. या रस्त्यावरील झाडी…
Read More » -
राजापुरात २० वर्षीय तरुणीचा तापाने मृत्यू; परिसरात हळहळ
राजापूर : शहरातील दिवटेवाडी येथील २० वर्षीय तरुणीचा तापाने मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने…
Read More » -
गुहागर तालुका (मुंबई विभाग) प्रवाशी संघटनेची मुंबई कार्यकारणी जाहीर
आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुका मुंबई विभाग प्रवासी संघटनेची (मुंबई) २०२५ ते २०२७ या कालावधीसाठी कार्यकारणी जाहीर करण्यात आली…
Read More » -
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू
मुंबई : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका २०२५ साठी नवे आणि सुधारित आदर्श आचारसंहितेचे आदेश जारी…
Read More » -
“वर्ल्ड फॉर नेचर इंडिया” संस्थेतर्फे पुरस्कारांसाठी नामांकने दाखल करण्याचे आवाहन
आबलोली (संदेश कदम) : निसर्ग संवर्धन व वन्यजीवांसाठी तसेच सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या “वर्ल्ड फॉर नेचर इंडिया” या सामाजिक संस्थेच्या…
Read More » -
राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५चा नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई : भारतातील सागरी मत्स्यव्यवसाय क्षेत्र अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५ ला आज (३ नोव्हेंबर) औपचारिक…
Read More » -
बळीराज सेना पक्षप्रमुख अशोक वालम आजपासून कोकण दौऱ्यावर
आबलोली (संदेश कदम) : बळीराज सेना पक्ष प्रमुख आणि राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वालम यांचा कोकण दौरा आजपासून (३ नोव्हेंबर) सुरू…
Read More » -
बालकवींच्या कवितांचे गारुड शतकानंतरही कायम : लळीत
सिंधुदुर्गनगरी : “बालकविता, निसर्गकविता आणि गूढगंभीर अर्थवाही कविता अशा काव्याच्या विविध प्रकारात बालकवींनी अत्यंत ताकदीने स्वच्छंद विहार केला. अवघे २८…
Read More »
