महाराष्ट्र
-
आबलोली येथे कार्तिकी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील आबलोली बाजारपेठेतील श्री विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ आबलोली कोष्टेवाडी यांच्या विद्यमाने कार्तिकी एकादशीनिमित्त…
Read More » -
सडे जांभारी येथे लोकप्रतिनिधी आणि लोकसहभागातून सार्वजनिक नवीन रस्ता आणि वनराई बंधाऱ्याचे काम पूर्ण
आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील सडे जांभारी येथे लोकप्रतिनिधी आणि लोकसहभागातून सार्वजनिक नवीन रस्ता आणि वनराई बंधाऱ्याचे काम पूर्ण…
Read More » -
रायपाटण येथे ७ नोव्हेंबरला वित्तीय समायोजन मेळावा
राजापूर : भारतीय डाक विभाग अंतर्गत रायपाटण ग्रामपंचायत येथे ७ नोव्हेंबरला सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळात वित्तीय समायोजन…
Read More » -
वादळामध्ये भरकटल्या चार मासेमारी नौका
गुहागर : वादळामध्ये भरकटलेल्या चार मासेमारी नौका व त्यावरील ३० मच्छिमार बांधव किनाऱ्यावर सुखरूप पोहोचले आहेत. यामध्ये करंजा मच्छीमार सोसायटीच्या…
Read More » -
राजापूर पोलीस ठाण्यातर्फे एकता दौडचे आयोजन
राजापूर : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आज (३१ ऑक्टोबर) राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला.…
Read More » -
मोंथा वादळामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचे अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन पंचनामे करा : आमदार किरण सामंत
लांजा : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि मोंथा वादळामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके,…
Read More » -
शहीद पँथर नेते वसंत धामणकर यांचा ५० वा स्मृतीदिन उत्साहात साजरा
आबलोली (संदेश कदम) : दलित पँथरचे शहीद नेते, पत्रकार आणि विचारवंत वसंत धामणकर यांच्या ५० व्या स्मृतीदिनानिमित्त सांताक्रूझ (प.) येथील…
Read More » -
संगमेश्वरची सुकन्या डॉ. सायली जाधव यांची शिक्षण विस्तार अधिकारीपदी नियुक्ती
आबलोली (संदेश कदम) : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त, ठाणे यांनी डॉ. सायली विजय जाधव यांची शिक्षण विस्तार…
Read More » -
प्रद्युम्न माने, प्रसाद सावंत यांनी घेतली कोत्रेवाडी ग्रामस्थांची उपोषण स्थळी भेट
लांजा : नगर पंचायतीच्या डंपिंग ग्राउंड विरोधात गेले ७८ दिवस उपोषणाला बसलेल्या कोत्रेवाडी ग्रामस्थांची युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत आणि युवासेना…
Read More » -
जेमिमा रोड्रिग्जचा जबरदस्त शतकवीर झंझावात!
मुंबई : मुंबई आणि नवी मुंबईमध्ये काल रात्री एकच आवाज घुमला — “भारत! भारत!” कारण त्याला कारणीभूत ठरली भारतीय संघाची…
Read More »