राजकारण
-
राज्यात विक्रमी १०२ रोजगार मेळावे; ५७ हजार नोंदणी, २७ हजार युवकांना एकाच दिवशी रोजगार
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कौशल्य, रोजगार व नाविन्यता विभागाने आयोजित केलेल्या महाराष्ट्रव्यापी पंडित दीनदयाळ उपाध्याय…
Read More » -
रत्नागिरी शहर प्रभाग क्र. ६ मध्ये शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप
रत्नागिरी : शहर प्रभाग क्रमांक ६ मध्ये दामले विद्यालय समोर, जोगळेकर हॉल, मारुती मंदिर येथे जय हो प्रतिष्ठान व भारतीय…
Read More » -
जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा फडकवू : राहुल पंडित
रत्नागिरी : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्रामपंचयात निवडणुका महायुती म्हणून एकत्रित लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.…
Read More » -
रत्नागिरीतील राजिवडा येथील बांग्लादेश झोपडपट्टी नावाचा उल्लेख काढून श्री देव काशी विश्वेश्वर मार्ग करावा
रत्नागिरी : पूर्वीपासून उल्लेख करण्यात येणारा राजिवडा पुलाखालील परिसरातील बांग्लादेश परिसर किंवा बांग्लादेश झोपडपट्टी या नावाचा उल्लेख काढून टाकावा तसेच…
Read More » -
मुंबई-गोवा, मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे निकृष्ट काम
रत्नागिरी : रत्नागिरीमधील निर्माणाधीन राष्ट्रीय महामार्गांमुळे होत असलेली जीवितहानी रोखण्यासाठी तसेच जेएसडब्लू पोर्ट लिमिटेड या कंपनीच्या वाहनाकडून वारंवार होणारे अपघात…
Read More » -
भाजपा व जय हो प्रतिष्ठानकडून आज शालेय गणवेश वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप
रत्नागिरी : जय हो प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने शालेय गणवेश व साहित्य वाटपाचे आयोजन करण्यात आले असून…
Read More » -
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन
रत्नागिरी : शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या संकल्पनेतून व रत्नागिरी जिल्हाप्रमुख (दक्षिण) दत्तात्रय कदम यांच्या माध्यमातून शिवसेना…
Read More » -
काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीने खुले चर्चासत्र
रत्नागिरी : उद्या (२१ जुलै) सकाळी ११.३० वाजता रत्नागिरी काँग्रेस भवन येथे चर्चासत्र अयोजित केले आहे. यात आम्ही मराठी आम्ही…
Read More » -
विधानभवन लॉबीतील मारामारीला मुख्यमंत्री फडणवीसच जबाबदार; प्रायश्चित म्हणून राजानीमा द्या : हर्षवर्धन सपकाळ
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाने जनतेला काय दिले तर ‘राजा उदार झाला आणि हाती भोपाळा दिला’, असेच म्हणावे लागेल.…
Read More » -
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी घेतली भेट
रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी ग्राम विकास मंत्री आ. जयकुमार गोरे यांची मुंबई येथे…
Read More »