Uncategorized
-
हर्णै बंदराला सागरी रो-रो सेवेचा थांबा मिळावा
मुंबई : मुंबई ते विजयदुर्ग या सागरी रो-रो सेवेला हर्णै बंदर (ता. दापोली, जि. रत्नागिरी) येथे थांबा देण्यात यावा, अशी…
Read More » -
अर्थसंकल्पातील अन्य महत्त्वाच्या घोषणा
नवी दिल्ली : वित्तीय तूट जीडीपीच्या 4.5% पेक्षा कमी राहील. चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट 4.4% राहील. 2026-27 मध्ये वित्तीय…
Read More » -
मोदी सरकारने तिजोरी उघडली! शेतकऱ्यांवर पडला घोषणांचा पाऊस
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. देशभरातील शेतकऱ्यांच्या आजच्या दिवसाकडे लक्षं लागलेलं होतं.…
Read More » -
देव-घैसास-कीर महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न
रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाचे देव-घैसास-कीर महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा…
Read More » -
वेदमूर्ती पंडित श्रीपाद सातवळेकर यांचे कार्य स्फूर्तीदायक : अंजली बर्वे
रत्नागिरी : “सावंतवाडी तालुक्यातील कोलगावातील वेदमूर्ती पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी आयुष्यभर वेदांचा आणि संस्कृतचा प्रचार- प्रसार करण्यासाठी त्याचे महत्त्व…
Read More » -
माजी सैनिक व माजी सैनिक विधवांसाठी ४ फेब्रुवारी रोजी विधी सल्ला कार्यक्रम
रत्नागिरी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे वीर परिवार सहाय्यता योजना – २०२५ अंतर्गत माजी सैनिक व माजी सैनिक विधवांसाठी कायदेशीर…
Read More » -
दाहक वास्तव आणि सत्य परखड भाषेत मांडल्याने नारायण सुर्वे यांची कविता अभिजात दर्जाची : संध्या तांबे
सिंधुदुर्गनगरी : आपल्या कवितेतून नारायण सुर्वे यांनी जीवनात भोगलेले दाहक वास्तव आणि सत्य परखड भाषेत आणि थेटपणे मांडल्यानेच त्यांची कविता…
Read More » -
राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी घेतली शपथ
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी रोजी विमान अपघातामध्ये निधन झालं. त्यांच्या…
Read More » -
ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न सोडवून त्यांचा विकास करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात
राजापूर : ग्रामीण भागाचा सर्वांगिण विकास हाच ध्यास घेऊन आपण सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत आलो आहोत. माझ्या ग्रामीण…
Read More » -
हातीस उरुसामध्ये संपर्क युनिक फाउंडेशन देणार विनामूल्य रुग्ण सेवा
रत्नागिरी : कोकणातील सुप्रसिद्ध पीर बाबर शेख यांचा उरुस शहरानजीकच्या हातीस गावात दरवर्षी भरतो. या उरुसादरम्यान येथील संपर्क युनिक फाउंडेशन…
Read More »