मुख्य बातमी
-
आबलोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
आबलोली (संदेश कदम) : आबलोलीचे (ता. गुहागर) तंटामुक्ती समिती अध्यक्ष आणि बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर (रजि.) संस्थेचे उपाध्यक्ष विद्याधर…
Read More » -
जि. प. शाळा पिरंदवणे नं. १ येथे ग्रंथप्रदर्शन
संगमेश्वर : कविवर्य कुसुमाग्रज अर्थात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीच्या औचित्याने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी…
Read More » -
डाक विभागाच्या राजापुरातील फ्रंचायसीचा शुभारंभ
राजापूर : भारतीय डाक विभागाच्या सुधारित फ्रंचायसी याजनेंतर्गत राजापूर शहरातील बाजारपेठेत आऊटलेट सुरू करण्यात आले असून याचा शुभारंभ गोवा क्षेत्रीय…
Read More » -
एम. देवेंदर सिंग यांच्यासह दोन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांचे निलंबन
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनातून एक मोठी प्रशासकीय कारवाई समोर आली आहे. सभागृहात माहिती न दिल्याच्या गंभीर कारणावरून दोन वरिष्ठ आयएएस…
Read More » -
प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यासाठी ९ मार्चपर्यंत प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन
रत्नागिरी : कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रमांचा लाभ ग्रामीण भागातील तळागळातील सर्व घटकांपर्यंत पोहचावा व युवकांना स्थानिक ठिकाणी रोजगार/स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त…
Read More » -
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य डॉ. उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे : आकाशवाणी केंद्राचे निवृत्त कार्यक्रमाधिकारी सुहास विद्वांस
रत्नागिरी : मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे…
Read More » -
सावर्डे येथे २८ रोजी कोष्टी समाज प्रीमियर लीगचे आयोजन
आबलोली (संदेश कदम) : श्री देवांग कोष्टी समाज सेवा मंडळ रत्नागिरी आयोजित कोष्टी समाज प्रीमियर लीग २०२६ या जिल्हास्तरीय टेनिस…
Read More » -
रत्नागिरी जिल्ह्याचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार
रत्नागिरी : उन्हाळ्यात जाणवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ११ कोटी ७० लाख ७८ हजार रुपयांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार…
Read More » -
ओरोस येथे उद्या काव्योत्सव
सिंधुदुर्गनगरी : ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या वर्षपूर्तीच्या आणि बाराव्या मासिक कार्यक्रमानिमित्त उद्या (२८ फेब्रुवारी) सायंकाळी ४.३० वाजता ‘काव्योत्सव’ हे निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित…
Read More » -
रत्नागिरीतील नागरिकांच्या प्रश्नांवर ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्याधिकाऱ्यांशी भेट
रत्नागिरी : शहरातील नागरिकांच्या विविध समस्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांची…
Read More »