मुख्य बातमी
-
श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाच्या मार्तंड झोरे याने नेमबाजीत पटकावले सुवर्णपदक
रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या कोकण झोन-४ अंतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन पुरुष व महिला नेमबाजी स्पर्धेमध्ये श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयातील विद्यार्थी…
Read More » -
भरधाव थारची महिलेला धडक; लोटे एमआयडीसीजवळ अपघात
खेड : मुंबई-गोवा महामार्गावर लोटे एमआयडीसी परिसरात भरधाव वेगाने चालविलेल्या महिंद्रा थार रॉक्स वाहनाने ४५ वर्षीय अनोळखी महिलेला समोरून धडक…
Read More » -
पावसापासून संरक्षणासाठी ‘वॉटरप्रूफ’ लिफाफे आणि ‘पार्सल पॅकेजिंग’
रत्नागिरी : रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर दूरदेशी असलेल्या लाडक्या भावापर्यंत केवळ राखीच नव्हे, तर भेटवस्तू, कपडे, मुद्रा किंवा खास आठवणी सुरक्षितपणे…
Read More » -
अणुस्कुरा घाटात सोळा चाकी ट्रक बंद; वाहतूक ठप्प
राजापूर : अणुस्कुरा घाटात मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कोल्हापूरच्या दिशेने जाणारा सोळा चाकी ट्रक तांत्रिक बिघाडामुळे मार्गातच बंद पडल्याने दोन्ही…
Read More » -
ॲड. ज्योत्स्ना काताळकर यांची कुटगिरी – पाती तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड
आबलोली (संदेश कदम) : स्वर्गीय बाळासाहेब खेतले प्रतिष्ठानच्या सल्लागार ॲड. ज्योत्स्ना विनय काताळकर यांची मौजे कुटगिरी-पाती महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या…
Read More » -
जिल्हास्तरीय लोकशाही दिन ७ सप्टेंबर रोजी
रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. सप्टेंबर महिन्याचा लोकशाही दिन ७…
Read More » -
नाणार बॉक्साईट उत्खननाची जनसुनावणी ७ सप्टेंबरला
राजापूर : जनतेच्या तीव्र विरोधामुळे यापूर्वी रद्द करण्यात आलेल्या राजापूर तालुक्यातील नाणार परिसरातील प्रस्तावित बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाच्या पर्यावरणीय विषयावरील जनसुनावणीची…
Read More » -
कै. मृणाल हेगशेट्ये स्मृती राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा २९ ऑगस्ट रोजी
रत्नागिरी : महाराष्ट्रातील मानाची आणि चार दशकांची समृद्ध परंपरा लाभलेली कै. मृणाल हेगशेट्ये स्मृती राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा यंदा शनिवार…
Read More » -
गुहागर-चिपळूण सीमेवर अवघड वळणावर स्टील वाहतूक करणारा भलामोठा ट्रेलर अडकला
आबलोली (संदेश कदम) : गुहागर आणि चिपळूण तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या केरे हद्दीत आज पहाटे एक मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली…
Read More » -
जिओ नेटवर्कमुळे उक्षी गाव संपर्कक्षेत्राबाहेर; संतप्त गावकऱ्यांचे कंपनी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
रत्नागिरी : तालुक्यातील उक्षी गावामध्ये गेल्या दोन वर्षांपासून जिओ मोबाईल नेटवर्कच्या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. वारंवार तक्रारी करूनही…
Read More »