मुख्य बातमी
-
श्री गणेश वेदपाठ शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
संगमेश्वर : देवरूख श्री गणेश वेदपाठ शाळा येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध प्रकारच्या उपयुक्त वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. स्टेट…
Read More » -
टीईटी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या संशयामुळे उद्याची परीक्षा पुढे ढकलली
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत उद्या (२८ जून) राज्यभर होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटल्याच्या संशयामुळे पुढे ढकलण्यात…
Read More » -
कोकणकन्या एक्स्प्रेस तब्बल आठ तास उशिराने खेड स्थानकात दाखल
खेड : कोकण रेल्वे मार्गावरील तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे वाहतुकीचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून त्याचा फटका शनिवारी गाडी क्रमांक १०१११ मुंबई…
Read More » -
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाची अवैध गोवंश मांसबाबत धडक कारवाई; एकाला अटक
रत्नागिरी : शहरातील उद्यमनगर येथे विनापरवाना गोवंश प्राण्यांचे मांस विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ५१ किलो…
Read More » -
गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी लवकरच “रोबोटिक वॉटर क्राफ्ट” यंत्रणा
रत्नागिरी : प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लवकरच अत्याधुनिक ‘रोबोटिक आपत्ती वॉटर क्राफ्ट’ यंत्रणा कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.…
Read More » -
भोके रेल्वे स्टेशन रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा
रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत येणाऱ्या भोके फाटा ते भोके रेल्वे स्टेशन रस्त्यावरील अपूर्ण काम आणि रखडलेले डांबरीकरण तातडीने…
Read More » -
खत पुरवठ्याबाबत शेतकऱ्यांनी चिंता करू नये; अडचण असल्यास थेट संपर्क साधा : आमदार शेखर निकम
चिपळूण : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकऱ्यांना खतांचा पुरेसा व वेळेवर पुरवठा व्हावा यासाठी शासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून…
Read More » -
दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया रत्नागिरी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी
रत्नागिरी : दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, तालुका जिल्हा शाखा रत्नागिरी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती रत्नागिरी यांच्या वतीने…
Read More » -
मेर्वी येथील श्री स्वामी मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथे श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त २९ जून रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे…
Read More » -
शाहू महाराजांचा विचार जिवंत ठेवणं ही काळजी गरज : अभिजीत हेगशेट्ये
रत्नागिरी : “सामाजिक न्याय व समानता निर्माण करण्यासाठी आणि दुर्बलांचे सशक्तीकरण करण्यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या शाहू महाराजांचे कार्य काळाचे पुढचे होते.आजच्या…
Read More »