मुख्य बातमी
-
रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून २००वे मरणोत्तर देहदान
भंडारा : साकोली तालुक्यातील शिरेगावटोला येथील खुशाल धोंडुजी पुराम (वय ७६) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार नातेवाईकांनी मरणोत्तर देहदान…
Read More » -
पूर्णगड जि. प. आदर्श शाळा नं. १ मध्ये विविध उपक्रम
रत्नागिरी : तालुक्यातील पूर्णगड जि .प आदर्श शाळा नं. १ मध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन झाला असून अध्यक्ष प्रकाश पवार,…
Read More » -
गावखडी येथील श्री स्वामी समर्थ मठात श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा
गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गावखडी येथील श्री स्वामी समर्थ मठात अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा २३…
Read More » -
रत्नागिरीतील डॉ. अक्षय फाटक यांच्या सायबर सुरक्षा रामकवचाला उत्तम प्रतिसाद
रत्नागिरी : आजच्या युगात आवश्यक असलेल्या ‘सायबर सुरक्षा’ या विषयाची रामनामाशी सांगड घालण्याचा अनोखा प्रयोग रत्नागिरीतील तरुण डॉ. अक्षय फाटक…
Read More » -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मस्कत येथे उत्साहात साजरी
आबलोली (संदेश कदम) : भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भारतीय दूतावास, मस्कत येथे डॉ.…
Read More » -
कुंभवडे-सागवे-नाणार परिसरातील प्रस्तावित बॉक्साईट उत्खनन प्रकल्पास तीव्र विरोध
रत्नागिरी : जिल्ह्यातील कुंभवडे, सागवे व नाणार परिसरात प्रस्तावित असलेल्या बॉक्साईट उत्खनन प्रकल्पामुळे स्थानिक जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.…
Read More » -
विविध क्रीडा प्रबोधिनींमध्ये प्रवेश प्रक्रिया जाहीर
रत्नागिरी : राज्यातील प्रतिभावान खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळावे यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य व शिवछत्रपती क्रीडापीठ…
Read More » -
पात्रता पडताळणी करून पुढील कार्यवाही : पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी पात्रतेच्या निकषांची पडताळणी करून पुढील कार्यवाही करावी असे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत…
Read More » -
हातखंबा येथे चार वाहनांचा अपघात; एक गंभीर
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथे आज (१९ एप्रिल) पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या…
Read More » -
प्रति झाड ५ हजार रुपये भरपाईसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांचा एल्गार
रत्नागिरी : कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असताना, सरकारकडून मिळणारी मदत म्हणजे शेतकऱ्यांचा घोर…
Read More »