मुख्य बातमी
-
रत्नागिरीत जेल नाका सिग्नल बंद करण्याची ठाकरे युवासेनेची मागणी
रत्नागिरी : शहरातील जेल नाका येथील मुख्य रस्त्यावर कार्यरत असलेली सिग्नल यंत्रणा तात्पुरती बंद करण्यात यावी, अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख…
Read More » -
रत्नागिरी जिल्ह्यातील मुख्यमंत्री समृद्ध अभियान अंतर्गत १८ गावांची तपासणी सुरू
रत्नागिरी : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यातील १८ गावांची तपासणी सातारा जिल्हा परिषदेची जिल्हास्तरीय मूल्यमापन समिती करणार…
Read More » -
दोन वर्षांपासून मूर-कोलतेवाडी पूल अपूर्णच
राजापूर : तालुक्यातील मूर गावाजवळ चार ते पाच गावांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या मूर-कोलतेवाडी नदीपुलाचे काम तब्बल दोन वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असल्याने…
Read More » -
आंबा घाटातील रिक्षा अपघातातील गंभीर जखमी रिक्षा चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू
रत्नागिरी : रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाटातील गोवरेवाडी बस थांब्याजवळ आज पहाटे झालेल्या रिक्षा अपघातातील रिक्षा चालक सुरेश शामराव साळोखे (वय ६६)…
Read More » -
हळदीच्या पिवळ्या रंगात दरवळला साहित्याचा सुवास!
रत्नागिरी : लग्नघरातील सनईचे मंगल स्वर, नातेवाईकांची लगबग, अंगाला लागलेला हळदीचा पिवळाधमक रंग आणि आनंदाने भरलेले वातावरण… अशा प्रसन्न क्षणी…
Read More » -
नाणीज धनगरवाडी येथे डंपरच्या धडकेत तरुण गंभीर
रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील नाणीज धनगरवाडी येथील रस्त्यावर डंपरने पाठीमागून येणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सांगली येथील…
Read More » -
काँग्रेसकडून रत्नागिरी जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर
रत्नागिरी : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी आणि पक्षाच्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्रातील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या…
Read More » -
जीडीसी ॲण्ड ए व सीएचएम परीक्षेची परीक्षा २६, २७ व २८ मे रोजी; बैठक व्यवस्था जाहीर
रत्नागिरी : शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी. ॲण्ड ए.) व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा २६, २७ व…
Read More » -
राज्यावर उष्णतेसह पावसाचे संकट कायम
मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून राज्यातील अकोला, वर्धा आणि अमरावती या तीन जिल्ह्यांत पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम असणार…
Read More » -
आंबा घाटात रिक्षाचा अपघात; रिक्षाचालक गंभीर
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-नागपूर महामार्गवरील आंबा घाटातील गोवरेवाडी बसथांब्याजवळ रिक्षाचा झालेल्या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाल्याची घटना आज…
Read More »