मुख्य बातमी
-
रामनवमीच्या मुहूर्तावर सायबर सुरक्षा राम कवचाचे प्रकाशन
रत्नागिरी : रामनवमीच्या मुहूर्तावर ‘रामाचा जयजयकार’ या सायबर सुरक्षाविषयक रामकवचाचे प्रकाशन रत्नागिरीतील कीर्तनसंध्या परिवारातर्फे होणार आहे. समाजात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या…
Read More » -
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांची सभापती निवड
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती पदांची निवड आज (२५ मार्च) बिनविराेध झाली आहे. मंगळवारी उशिरा पालकमंत्री उदय सामंत…
Read More » -
देव-घैसास-कीर वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रा. बाबासाहेब सुतार यांचे व्याख्यान
रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव- घैसास- कीर कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनी खगोल अभ्यासक प्रा. बाबासाहेब…
Read More » -
‘साहित्यप्रेमी’च्या कार्यक्रमात ओरोस येथे शनिवारी उलगडणार कातळशिल्पांचे गूढ
सिंधुदुर्गनगरी : ‘घुंगुरकाठी’प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या मार्चच्या मासिक कार्यक्रमात शनिवारी (२८ मार्च) अश्मयुगीन कातळशिल्पांचे गूढ उलगडणार आहे. कातळशिल्प अभ्यासक सतीश लळीत…
Read More » -
रत्नागिरीतील संपर्क युनिक फाउंडेशनला मिळाला स्वच्छता चॅम्पियन पुरस्कार
रत्नागिरी : नगर पालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियान व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत रत्नागिरी शहर स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी…
Read More » -
मिरजोळे लक्ष्मीकांतवाडी सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे हनुमान जयंती उत्सवाचे आयोजन
रत्नागिरी : शहराजवळील मिरजोळे लक्ष्मीकांतवाडी सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे यंदाही हनुमान जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्त १ आणि २…
Read More » -
पहिल्या कोकण विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. आशालता कांबळे
खेड : येथे रविवारी (२९ मार्च) आयोजित चवदार तळे सत्याग्रह शताब्दी समर्पित पहिल्या कोकण विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी…
Read More » -
“कोमसाप” नाट्य विभागाच्या समितीवर मिनार पाटील यांची निवड
रत्नागिरी : मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकामध्ये पार पडलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (कोमसाप) ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात…
Read More » -
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची रत्नागिरी जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश
मुंबई : मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा मिळाल्यानंतर त्याचा लाभ प्रत्यक्षात मिळवताना रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायिकांना येणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी…
Read More » -
रत्नागिरीतील हॉटेल, मिठाई व अन्न व्यावसायिकांसाठी गुरुवारी मोफत ‘अन्न सुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणिकरण’
रत्नागिरी : अन्न सुरक्षा आणि मानदे प्राधिकरण (FSSAI) नवी दिल्ली यांच्या ‘ईट राईट इंडिया’ उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिकांसाठी…
Read More »