आढावा बैठक
-
Uncategorized
महामार्गाच्या कामात दिरंगाई आणि हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गांभीर्याने आणि वेळेत पूर्ण करत नसेल तर संबंधित ठेकेदारांचा ठेका रद्द करा, अधिकाऱ्यांनी आता याबाबत…
Read More » -
मुख्य बातमी
२१ बहुउद्देशीय निवारा केंद्रांसाठी २४८ कोटी; वणवे लावणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली गुन्हे दाखल करा
रत्नागिरी : वादळ पावसापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीकोनातून स्थलांतरित होण्यासाठी २१ बहुउद्देशीय निवारा केंद्रांसाठी २४८ कोटी शासनाने मंजूर केले आहेत. वाशिष्ठी…
Read More » -
मुख्य बातमी
खोदलेले रस्ते महानगर गॅस कंपनीने निकषानुसार पूर्ववत करावेत : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी : गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेले रस्ते महानगर गॅस कंपनीने निकषानुसार पूर्ववत करावेत. नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी याबाबतचे सर्वेक्षण २ दिवसात करावे,…
Read More » -
मुख्य बातमी
आपत्ती काळात प्रशासनाने सतर्कतेने काम करावे : डॉ. पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : जिल्ह्यात यापूर्वी आलेला पूर, वादळाची परिस्थिती लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे व समन्वयाने काम करावे. कोणतीही दुर्घटना…
Read More » -
Uncategorized
समस्या उद्भवणार नाही याची दक्षता घ्या : जिल्हाधिकारी
रत्नागिरी : मान्सूनकाळात नैसर्गिक आपत्तीमुळे कोणतीही समस्या उद्भवणार नाही, याची दक्षता सर्व विभागांनी घ्यावी. सर्व विभागांनी समन्वय साधून व सतर्क…
Read More » -
मुख्य बातमी
सर्वांची कामगिरी चांगली, हीच ऊर्जा कायम ठेवा : पालक सचिव सीमा व्यास
रत्नागिरी : १०० दिवसांचा कृती आराखडा अंतर्गत सर्वांनी चांगली मेहनत घेतली आहे. सर्वांची कामगिरी चांगली दिसत आहे. हीच ऊर्जा १००…
Read More » -
मुख्य बातमी
३१ गुन्ह्यांमध्ये ५० आरोपींवर कारवाई, ७ तडीपार : पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी
रत्नागिरी : ३१ गुन्ह्यांमध्ये ५० आरोपींवर कारवाई, ७ तडीपार केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरी जिल्हा अमली पदार्थ मुक्त करण्यासाठी नो कॉम्प्रोमाइज : पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : अमली पदार्थ मुक्त जिल्हा करावयाचा आहे, त्यासाठी नो कॉम्प्रोमाईझ. अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनी तातडीने कारवाईची मोहीम…
Read More » -
आरोग्य
जिल्ह्यातील मुली आणि महिलांसाठी कर्करोग सावधगिरी लस
रत्नागिरी : कर्करोग होऊ नये यासाठी सावधगिरी म्हणून एचपीव्हीची लस जिल्यातील सर्व मुली आणि महिलांसाठी देण्याबाबत तालुकास्तरावर शिबिरे आयोजित करावीत,…
Read More » -
मुख्य बातमी
संस्थांना भेट देऊन मुला-मुलींशी बोलावे, समस्या जाणून घ्याव्यात : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह
रत्नागिरी : “बालगृहे चालविणाऱ्या संस्थांना भेटी द्याव्यात. तेथील मुला-मुलांशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. संस्था तसेच समितीनेही सकारात्मक राहून त्यांच्याविषयी…
Read More »