पाऊस
-
मुख्य बातमी
जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्याही सुट्टी
रत्नागिरी : जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने खेड तालुक्यातील…
Read More » -
Uncategorized
चिपळूणमधील ३१ कुटुंबांचे स्थलांतर
चिपळूण : तालुक्यातील वशिष्ठी नदी इशारा पातळीवर (५.४६ मी.) असून, शहरासह तालुक्यात पूर परिस्थिती उद्भवली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन…
Read More » -
मुख्य बातमी
जिल्ह्यातील प्रमुख राष्ट्रीय व राज्य मार्ग सुरळीत
रत्नागिरी : राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६, मौजे दख्खन गावी कोसळलेली दरड रवी इन्फ्रा कंपनीमार्फत जेसीबी, पोकलेनने तसेच अणुस्कुरा घाटातील दरड…
Read More » -
मुख्य बातमी
पालकमंत्री उदय सामंत यांचे जिल्हावासियांना आवाहन
रत्नागिरी : जिल्ह्यासह राज्यात होत असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हावासीयांना पाऊस खांबेपर्यंत सुरक्षित राहण्याचे आणि…
Read More » -
मुख्य बातमी
मुसळधार पावसाने मुंबईची जीवनवाहिनी ठप्प
मुंबई : मुंबई शहर, उपनगरासह ठाणे, कल्याण डोंबिवली, बदलापूर, वसई विरार, नवी मुंबईतील वाशी, पनवेल भागात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे…
Read More » -
मुख्य बातमी
चिपळूण तालुक्याला सतर्कतेचा इशारा
चिपळूण : तालुक्यातील सर्व नागरिकांना पुढील ८ तास सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. सध्या वशिष्ठी नदीची पाणी पातळी ५ः८० मी…
Read More » -
मुख्य बातमी
राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा
राजापूर : गेले आठवडाभर संततधारेने कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी रात्रीपासूनच जोर धरल्याने मंगळवारी पहाटे राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे.…
Read More » -
मुख्य बातमी
जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
रत्नागिरी : हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केल्यामुळे उद्या (१९ ऑगस्ट) रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी…
Read More » -
आम्ही शेतकरी- कृषी
मच्छिमारांनी हवामान बदलांवर लक्ष ठेवून सुरक्षेच्या कारणास्तव खोल समुद्रात जावू नये : ना. नितेश राणे
मुंबई : कोकणासह महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पाडत असताना राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमारांना tweet द्वारे आवाहन…
Read More » -
मुख्य बातमी
राज्यात धुवांधार पाऊस
मुंबई : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मुंबईत पुढील…
Read More »