M Devender Singh
-
रत्नागिरी जिल्हा
जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांची धोकादायक ठिकाणांची पाहणी
रत्नागिरी : गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर उद्भवलेली परिस्थिती व धोकादायक ठिकाणे, घाट परिसर, पूल,…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरी जिल्ह्यातील ५० गावे, तर ५ तालुके पूरप्रवण म्हणून जाहीर
रत्नागिरी : जिल्ह्यातील ५० गावे जिल्हा प्रशासनाकडून पूरप्रवण गावे तर चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, खेड आणि रत्नागिरी हे तालुके पूरप्रवण तालुके…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरीत शौर्यवंदना तिरंगा रॅलीतून भारतीय सैनिकांना मानवंदना
रत्नागिरी : पहेलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सूड घेण्यासाठी भारतीय सैनिकांनी अतुलनीय कामगिरी करून पाकिस्तानला अद्दल घडविली. अशा पराक्रमी…
Read More » -
मुख्य बातमी
आपत्ती काळात प्रशासनाने सतर्कतेने काम करावे : डॉ. पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : जिल्ह्यात यापूर्वी आलेला पूर, वादळाची परिस्थिती लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे व समन्वयाने काम करावे. कोणतीही दुर्घटना…
Read More » -
Uncategorized
समस्या उद्भवणार नाही याची दक्षता घ्या : जिल्हाधिकारी
रत्नागिरी : मान्सूनकाळात नैसर्गिक आपत्तीमुळे कोणतीही समस्या उद्भवणार नाही, याची दक्षता सर्व विभागांनी घ्यावी. सर्व विभागांनी समन्वय साधून व सतर्क…
Read More » -
मुख्य बातमी
कोणतीही अफवा न पसरता प्रशासनाकडून जिल्ह्यात मॉक ड्रिल यशस्वी
रत्नागिरी : रत्नागिरी तहसील कार्यालय, संगमेश्वरमधील हातिव ग्रामपंचायत आणि दापोलीमधील दाभोळ ग्रामपंचायत, राजापूर नगरपालिका यांसह जेएसडब्लू पोर्ट, आंग्रे पोर्ट, फिनोलेक्स…
Read More » -
मुख्य बातमी
जप्त मासेमारी बोट व डिझेल टँकरचा ९ मे रोजी लिलाव
रत्नागिरी : डिझेलच्या बेकायदेशीर विक्री प्रकरणी जप्त करण्यात आलेली डिझेल टँकर व मासेमारी बोट जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या आदेशानुसार…
Read More » -
मुख्य बातमी
प्रलंबित अर्ज मार्गी लावा
रत्नागिरी : ज्या विभागाकडे प्रलंबित अर्ज आहेत, ते तात्काळ मार्गी लावावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले. जिल्हाधिकारी…
Read More » -
मुख्य बातमी
मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
रत्नागिरी : येथील नवीन प्रशासकीय इमारतीमधील पहिल्या मजल्यावर मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष स्थापन करण्यात…
Read More » -
मुख्य बातमी
शेतकऱ्यांना बांधावर खते मिळाली पाहिजेत : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी : खतासाठी शेतकऱ्यांना संघाच्या कार्यालयात जायला लागू नये. शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर खते मिळाली पाहिजेत, अशी सूचना देतानाच औषधे, खते,…
Read More »