-
मुख्य बातमी
अकरा ग्रामपंचायतींचा ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ विरोधात ठराव
खेड : लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात परिसरातील ११ ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत कारखाना बंद करण्याच्या मागणीबाबत ठराव मंजूर केले…
Read More » -
मुख्य बातमी
मुलाकडून वडिलांना मारहाण; जीवे मारण्याची धमकी
रत्नागिरी : जागा विकून गाडी घेऊन देण्यास नकार दिल्याच्या रागातून मुलाने स्वतःच्या वडिलांनाच लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत जीवे मारण्याची…
Read More » -
आम्ही शेतकरी- कृषी
शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे कृषी विद्यापीठाचे आवाहन
दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे १८ मे रोजी विद्यापीठ स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उत्तर व दक्षिण कोकण…
Read More » -
मुख्य बातमी
सहाय्यक उपकरणांचे दिव्यांगांना मोफत वाटप
रत्नागिरी : दिव्यांगांना मान सन्मान देणारा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा रत्नागिरी ठरावा, अशा पध्दतीने प्रशासनाने काम करावे. माझ्या जिल्ह्यातल्या दिव्यांग बांधवांना,…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरीत रमजान ईद उत्साहात साजरी
रत्नागिरी : शहरासह जिल्हाभरात आज सर्वत्र रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वत्र ईदचा आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला.…
Read More » -
मुख्य बातमी
लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंंत्रशास्त्र विद्यापीठ उपकेंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी : लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंंत्रशास्त्र विद्यापीठ (‘बाटू’)चे उपकेंद्र तात्काळ सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही…
Read More » -
मुख्य बातमी
भक्ष्याचा पाठलाग करताना काळा बिबट्या पडला विहिरीत
रत्नागिरी : तालुक्यातील कोळंबे खांबाचा मळा परिसरात दुर्मिळ ‘ब्लॅक पँथर’ (काळा बिबट्या) विहिरीत पडल्याची घटना आज (२१ मार्च) सकाळी घडली.…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरी पालिकेच्या कारवाईने थकबाकीदारांचे धाबे दणाणले
रत्नागिरी : वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या शहरातील थकबाकीदारांविरुद्ध घरपट्टी आणि कर वसुलीसाठी रत्नागिरी नगरपालिकेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.…
Read More » -
मुख्य बातमी
“चवदार तळे सत्याग्रहातून समतेची मुहूर्तमेढ
रायगड : महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समतेचा, सामाजिक न्यायाचा…
Read More » -
मुख्य बातमी
कवितेच्या राजधानीत २४ मार्च रोजी रंगणार “कोमसाप”चा वर्धापन दिन सोहळा
रत्नागिरी : कवी केशवसुतांची जन्मभूमी आणि साहित्यिकांनी गौरवलेली कवितेची राजधानी मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकामध्ये जेष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश…
Read More »