-
मुख्य बातमी
दाभोळमध्ये २२ फेब्रुवारीपासून चंडिका देवस्थानच्या शिमगोत्सवाला सुरुवात
दापोली : तालुक्यातील दाभोळ या कुंभार वाडीतील ग्रामदेवता चंडिका मंदिर देवस्थान ट्रस्टच्या शिमगोत्सव २२ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत…
Read More » -
मुख्य बातमी
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना गणेशगुळे येथे आज मानवंदना
रत्नागिरी : आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज (१७ फेब्रुवारी) त्यांच्या मूळ स्थानी म्हणजेच गणेशगुळे येथे ‘मानवंदना’ कार्यक्रमाचे…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरीच्या नगराध्यक्षांनी केली पालखी मार्गाची पाहणी
रत्नागिरी : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांनी पालखी मार्गाची पाहणी केली. श्री…
Read More » -
मुख्य बातमी
गावखडीतील श्री स्वामी समर्थ मठात उद्या श्री क्षेत्र अक्कलकोट येथील पालखीचे आगमन
गावखडी : श्री क्षेत्र अक्कलकोट येथून श्री स्वामी देवांची पालखी परिक्रमा मूळ पादुकांचे आगमन होणार असून, रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील…
Read More » -
मुख्य बातमी
शेतकऱ्यांच्या संयमाला यश; न्यू मांडवे पाटबंधारे प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील
खेड : न्यू मांडवे लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी तब्बल तीन दशकांहून अधिक काळ चाललेल्या संघर्षाला अखेर यश आले आहे. १६ फेब्रुवारी…
Read More » -
मुख्य बातमी
शिवजयंती निमित्त चिपळूणमध्ये बुधवारी ‘रायगडला जेव्हा जाग येते’
रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरुवारी (१९ फेब्रुवारी) होणाऱ्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्याबाबत सांस्कृतिक कार्य संचालनालयाने कळविले आहे.…
Read More » -
मुख्य बातमी
होळी सणासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्यांचे नियोजन
रत्नागिरी : आता कोकणात शिमगोत्सवाचे वेध लागले असून, होळीसाठी चाकरमान्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन होळीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मुंबई, नागपूर,…
Read More » -
मुख्य बातमी
राजापूरमध्ये ५१ ग्रामपंचायतींवर प्रशासक
राजापूर : तालुक्यातील मुदत संपलेल्या ५१ ग्रामपंचायतींवर प्रशासन राज सुरू झाले असून एका-एका विस्तार अधिकाऱ्यांकडे ७ ते ८ ग्रामपंचायतींचा कारभार…
Read More » -
मुख्य बातमी
अक्कलकोट येथील पादुका परिक्रमा पालखी उद्या रत्नागिरीत दाखल होणार
रत्नागिरी : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज अन्नछत्र यांच्या वतीने पादुका परिक्रमा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ही…
Read More » -
मुख्य बातमी
राजापुरातील बंजारा समाजाचा तांडा वस्तीचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल : आमदार किरण सामंत
राजापूर : “कष्टकरी अशी ओळख असलेला बंजारा समाज सर्वदूर पसरलेला आहे. राजापूर तालुक्यात नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यात सर्वच भागात असलेल्या या समाजाचे प्रश्न आणि समस्या…
Read More »