आम्ही शेतकरी- कृषी
-
शेतकऱ्यांनी माती परीक्षणाच्या आधारेच खतांचा वापर करण्याचे आवाहन
रत्नागिरी : आगामी खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खतांचा सुरळीत पुरवठा व योग्य नियोजन करण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला…
Read More » -
विविध क्रीडा प्रबोधिनींमध्ये प्रवेश प्रक्रिया जाहीर
रत्नागिरी : राज्यातील प्रतिभावान खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळावे यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य व शिवछत्रपती क्रीडापीठ…
Read More » -
रत्नागिरीत उद्या शेतकरी सभेचे आयोजन
रत्नागिरी : बोगस औषध कंपन्यांवर कारवाई, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, तसेच हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी शेतकरी…
Read More » -
रत्नागिरी १८ एप्रिल रोजी शेतकरी सभेचे आयोजन
रत्नागिरी : बोगस औषध कंपन्यांवर कारवाई, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, तसेच हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी शेतकरी…
Read More » -
दापोलीत कोकण विभागीय नैसर्गिक शेती कार्यशाळेला शेतकऱ्यांची विक्रमी उपस्थिती
दापोली : कोकणातील शेतीला रासायनिक खतांच्या विळख्यातून बाहेर काढून शाश्वत बनवण्यासाठी कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ…
Read More » -
औषध कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, चुकीच्या औषध वापराने झालेली नुकसानभरपाई द्या
पुणे : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना औषध कंपन्यांनी बोगस आणि निकृष्ट खते व कीटकनाशके दिल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान…
Read More » -
वाशीच्या बाजारात यंदाच्या हंगामात केवळ ३४ हजार पेट्याच दाखल
रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीनही जिल्ह्यांतून वाशी मार्केटमध्ये आंब्याची मोठी आवक होत असते. मात्र, यंदाची स्थिती…
Read More » -
रत्नागिरी रेल्वेस्थानक परिसरात हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंबा विक्रेत्यांचा सुळसुळाट
रत्नागिरी : कोकणात आता आंब्याचा हंगाम सुरू झाल्याचा फायदा घेत रेल्वेस्थानक परिसरात हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंबा विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला आहे.…
Read More » -
रत्नागिरी–सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आंबा बागायतदारांना चुकीच्या कीटकनाशकांमुळे झालेल्या नुकसानीबाबत महत्त्वाची बैठक
रत्नागिरी/सिंधुदुर्ग : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी चुकीची किंवा भेसळयुक्त कीटकनाशके/औषधे पुरवठा झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर प्राप्त…
Read More » -
रत्नागिरी जिल्ह्यात ढगाळ वातावरण
रत्नागिरी : ऐन एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढणे अपेक्षित असताना, जिल्ह्यात मात्र पावसाळी वातावरण तयार झाले आहे. आज सकाळपासूनच जिल्ह्याच्या…
Read More »