मुख्य बातमी
-
राजापुरात पूराचे पाणी ओसरले; स्वच्छता मोहिमेला वेग
राजापूर : गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेल्या राजापूर शहरात पाणी ओसरताच राजापूर नगरपालिकेने स्वच्छता मोहिमेला युद्धपातळीवर…
Read More » -
दहिवली येथे झालेल्या भूस्खलनाची पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी
खेड : तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडीमध्ये सोमवारी रात्री झालेल्या भूस्खलनाची घटना समजल्यानंतर राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.…
Read More » -
दहिवलीत दरड कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांचा शोध युद्धपातळीवर सुरू
खेड : तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडीमध्ये सोमवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास भूस्खलन झाले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे डोंगराचा…
Read More » -
‘देऊळबंद ३’चे ५० टक्के चित्रीकरण रत्नागिरीत करणार : प्रवीण तरडे
रत्नागिरी : “देऊळ बंद ३” या चित्रपटाचे ५० टक्के चित्रीकरण हे रत्नागिरी येथे केले जाईल आणि चित्रपटांमध्ये उत्सवी नाट्य स्पर्धेत…
Read More » -
रत्नागिरी जिल्ह्यात उद्या सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
रत्नागिरी : हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी मंगळवार, ७ जुलै २०२६ रोजी रेड अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती…
Read More » -
सर्वसामान्य जनतेचे प्रश्न स्थानिक स्तरावरच सुटायला हवेत : जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी : सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तहसिलदार, गटविकास अधिकारी यांच्यास्तरावरच सुटायला हवेत. त्यांचे प्रश्न जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये यायला नकोत, अशा पध्दतीने…
Read More » -
गडनदी धरण ओव्हरफ्लो; नदी काठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना
संगमेश्वर : तालुक्यातील गडनदी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. गडनदी धरण क्षेत्रात ५ जुलै रोजी पर्जन्यमापन व पाणी पातळीची नोंद…
Read More » -
बालमूर्तिकारांसाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्पर्धेचे १ ऑगस्ट रोजी राजापुरात आयोजन
राजापूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघातील विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याची…
Read More » -
नागरिकांनी कोणतीही जोखीम न पत्करता प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे
रत्नागिरी : जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे काही भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांनी कोणतीही जोखीम न पत्करता प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे…
Read More » -
जि. प. कामवाटप समिती सभा ९ जुलै रोजी
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या सुशिक्षीत बेरोजगार अभियंता व मजूकर सहकारी संस्था यांच्याकरिता कामवाटप समिती सभा ९ जुलै रोजी दुपारी १२…
Read More »