मुख्य बातमी
-
अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा; पीएनपी कनिष्ठ महाविद्यालयाला ‘अ+’ श्रेणी
अलिबाग (राजेश बाष्टे) : राज्यातील शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे योग्य मापन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण…
Read More » -
सीए, करसल्लागारांच्या स्पोर्ट्स कार्निव्हलला प्रतिसाद
रत्नागिरी : सीए व करसल्लागारांच्या क्षेत्रात कामाची धावपळ असते, वेळेत काम करावेत लागते. या कामामुळे ताणतणाव येऊ शकतो. म्हणून आपण…
Read More » -
आहे ते राखणे, नव्याने रोपण करणे, जंगल वाचवणे याला प्राधान्य हवे : प्रतीक मोरे
रत्नागिरी : “देशात एकूण ९ प्रकारचे धनेश आढळतात, त्यातील ४ प्रजाती या पश्चिम घाटात विशेषत: आपल्या रत्नागिरीमध्ये आढळतात. धनेश हा…
Read More » -
गोवा विद्यापीठात २४ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय सागरी मच्छीमार संवाद
गोवा : वर्ल्ड ओशन सायन्स काँग्रेस (डब्ल्यूओएससी २०२६) अंतर्गत सागरी मच्छीमार, वैज्ञानिक, धोरणकर्ते आणि तंत्रज्ञान तज्ञ यांना एकत्र आणणारा महत्त्वपूर्ण…
Read More » -
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होणार
मुंबई : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होणार आहे. हे अधिवेशन २५ मार्चपर्यंत चालणार असून, एकूण सुमारे…
Read More » -
समुद्रातून स्फोटासारख्या आलेल्या आवाजामुळे नागरिक भयभीत
राजापूर : तालुक्यातील माडबन विजयदुर्ग ते नाटे परिसरात शनिवारी रात्री समुद्रात मोठ्या स्फोटासारखे आवाज ऐकू आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये काही काळासाठी…
Read More » -
घाटिवळेत जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन
पाली : घाटिवळे (प.वि.) मराठा संघ मुंबई आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने ४ मार्च रोजी रात्री ८ वाजता भव्य जिल्हास्तरीय…
Read More » -
‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या वर्षपूर्तीनिमित्त ओरोस येथे २८ फेब्रुवारीला काव्योत्सव
सिंधुदुर्गनगरी : ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या वर्षपूर्तीच्या आणि बाराव्या मासिक कार्यक्रमानिमित्त शनिवारी (२८ फेब्रुवारी) सायंकाळी ४.३० वाजता ‘काव्योत्सव’ हे निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित…
Read More » -
रत्नागिरीचे ग्रामदैवत श्रीदेव भैरीच्या शिमगोत्सवाला २ मार्चपासून प्रारंभ
रत्नागिरी : बारावाड्यांचा मानकरी असलेल्या श्रीदेव भैरी मंदिर देवस्थानतर्फे आयोजित श्रीदेव भैरी शिमगोत्सव सोहळा २ ते ८ मार्च या कालावधीत…
Read More » -
रत्नागिरीच्या मातीतूनही सचिन तेंडुलकर घडतील
रत्नागिरी : “रत्नागिरीतील खेळाडूंमध्ये अफाट जिद्द आणि कसब आहे. जर आपण मुलांच्या खेळाला योग्य वेळी वाव दिला आणि त्यांना प्रोत्साहन…
Read More »