मुख्य बातमी
-
‘कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजने’तून भूमिहीन कुटुंबांना मिळणार शेतजमीन
रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन कुटुंबांना शेतीसाठी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी…
Read More » -
मुस्लिम एज्युकेशन सोसायटी सैतवडे व दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडेची आंतरराष्ट्रीय भरारी
रत्नागिरी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत शैक्षणिक, कला, क्रीडा तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुस्लिम एज्युकेशन सोसायटी…
Read More » -
पावसाच्या सरी अन् खेळांची धमाल; विद्यार्थ्यांची वर्षा सहल अविस्मरणीय
रत्नागिरी : तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, वाटद कवठेवाडीच्या विद्यार्थ्यांची वर्षा सहल पावसाच्या सरींचा आनंद घेत उत्साहपूर्ण वातावरणात पार…
Read More » -
“प्रधानमंत्री सिल्व्हर कप” स्पर्धेत रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकांची प्रथम पाच पोलीस अधिकाऱ्यांमध्ये निवड
रत्नागिरी : जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची “प्रधानमंत्री सिल्व्हर कप” स्पर्धेत “प्रथम पाच” पोलीस अधिकाऱ्यांमध्ये निवड झाली आहे. त्यांच्या…
Read More » -
उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत रविवारी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद
रत्नागिरी : जिल्ह्यात नवीन उद्योगांना चालना देण्यासाठी आणि नवीन गुंतवणूकदारांसोबत सामंजस्य करार (MoU) करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत ‘जिल्हा गुंतवणूक परिषद…
Read More » -
लोटे एमआयडीसीत कोकाकोला कंपनीचे सांडपाणी उघड्यावर सोडल्याचा ग्रामस्थांचा आरोप
खेड : लोटे अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतील कोकाकोला कंपनीकडून दुर्गंधीयुक्त सांडपाणी उघड्यावर सोडले जात असल्याचा गंभीर आरोप पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केला आहे. या…
Read More » -
नारळी पौर्णिमेनिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते समुद्राला नारळ अर्पण
रत्नागिरी : नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शहरातील मांडवी…
Read More » -
हॉटेल वेस्ट बे गणपतीपुळेच्या वतीने मालगुंड आरोग्य केंद्राला औषधांचा साठा
रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे येथील हॉटेल वेस्ट बे यांच्या वतीने मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णांच्या सेवेसाठी आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध…
Read More » -
रत्नागिरीच्या पर्यटनाला मोठा बूस्ट; भाट्ये समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरणासाठी १५ कोटी
रत्नागिरी : जिल्ह्याला पर्यटन क्षेत्रात अग्रस्थानी नेण्यासाठी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या…
Read More » -
‘स्टँड अप इंडिया मार्जिन मनी योजने’तून नवउद्योजकांना मिळणार आर्थिक बळ; समाज कल्याण विभागाचे आवाहन
रत्नागिरी : अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील घटकांना उद्योग व व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘स्टँड अप इंडिया’ योजनेअंतर्गत ‘मार्जिन…
Read More »