मुख्य बातमी
-
सुकापूर येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त हळदीकुंकू कार्यक्रम व व्याख्यान
सुकापूर : महाराष्ट्र दिन, कामगार दिन तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सुकापूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या…
Read More » -
अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाची उज्ज्वल निकालाची परंपरा कायम
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरीने आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत यश संपादन केले. यावर्षी…
Read More » -
गोवा मद्य तस्करी विरोधात परवानाधारकांचे लाक्षणिक उपोषण
रत्नागिरी : जिल्ह्यातील परमिट रूम परवानाधारक आणि सरकारमान्य देशी मद्य विक्री परवानाधारक यांच्या वतीने महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लाक्षणिक उपोषण…
Read More » -
कोकण बोर्डाचा विजयरथ सुसाट; सलग १५ व्या वर्षी महाराष्ट्रात अव्वल!
रत्नागिरी/सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत कोकण…
Read More » -
टोलवसुलीप्रकरणी आमदार किरण सामंत आक्रमक
राजापूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील प्रस्तावित टोलवसुलीच्या पार्श्वभूमीवर लांजा-राजापूर-साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत आक्रमक झाले असून, भूसंपादनग्रस्तांना न्याय आणि स्थानिक…
Read More » -
तोंडली-धनगरवाडी सौरदिव्यांनी उजळली
रत्नागिरी : जिल्ह्यातील तोंडली धनगरवाडी या दुर्गम व जंगल परिसरातील गावात राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) माध्यमातून सौरदिवे बसविण्यात येत गाव…
Read More » -
चिपळुणातील १६ वर्षीय मुलाचा दूधगंगा नदीत बुडून मृत्यू
राधानगरी (कोल्हापूर) : चिपळूण तालुक्यातील ओवळी येथील १६ वर्षीय मुलाचा दूधगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना राधानगरी तालुक्यात घडली.…
Read More » -
जल व्यवस्थापन ही जन चळवळ म्हणून ३६५ दिवस राबवा : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन हे केवळ कृती पंधरवडा पुरते मर्यादित राहू नये. जनचळवळ म्हणून ३६५ दिवस राबवा.…
Read More » -
राजापूरच्या हापूस आंब्याने जिंकली दिल्लीकरांची जिंकली मने
नवी दिल्ली : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे भरलेल्या कोकण हापूस आंबा महोत्सवात राजापूरच्या हापूस आंब्याने…
Read More » -
महाराष्ट्र राज्याचा बारावीचा ८९.७९ टक्के निकाल
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ८९.७९ टक्के निकाल…
Read More »