मुख्य बातमी
-
कळसवली ग्रामपंचायतीचा ‘हायटेक’ प्रयोग
राजापूर : बदलत्या काळानुसार ग्रामपंचायतींचा कारभारही आता हायटेक होत असून पारदर्शकतेसाठी विविध नवे प्रयोग राबवले जात आहेत. राजापूर तालुक्यातील कळसवली…
Read More » -
दादरमध्ये महाराष्ट्र रेल्वे परिषदेचा एल्गार, बंद गाड्या सुरू करा अन्यथा आंदोलन
मुंबई : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांच्या वाढत्या समस्या, रखडलेले रेल्वे प्रकल्प, बंद गाड्या आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर राज्यस्तरीय आवाज बुलंद करण्यासाठी…
Read More » -
नगरसेविका मेधा कुळकर्णी यांच्याकडून माणुसकीचे दर्शन
रत्नागिरी : शहरात पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिन्यांच्या स्थलांतराचे काम सुरू असताना खडतर उन्हात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दखल घेत नगरसेविका सौ. मेधा…
Read More » -
चिपळूण-दिवा दरम्यान उन्हाळी विशेष मेमू गाड्या; १ मेपासून सेवा सुरू
चिपळूण : उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या प्रवासी गर्दीला दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे चिपळूण ते दिवा दरम्यान विशेष मेमू अनारक्षित गाड्या…
Read More » -
खेडमध्ये भीषण वणवा; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली
खेड : शहरातील कुवार साई परिसरात दुपारच्या सुमारास भीषण वणवा लागल्याची घटना घडली. भर दुपारी अचानक लागलेली आग क्षणाक्षणाला वेगाने…
Read More » -
मनसेचे माजी गुहागर संपर्क अध्यक्ष गणेश कदम यांचा भाजपात प्रवेश
आबलोली (संदेश कदम) : काताळे गावातील सुपुत्र व डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते गणेश कदम यांनी रविवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या…
Read More » -
अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव ४ व ५ मे रोजी साजरा होणार
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १९७६ साली सुरू झालेल्या…
Read More » -
रत्नागिरी पोलिसांकडून ३.२७ लाखांचा गुटखा जप्त
रत्नागिरी : शहरात प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध शहर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. कोल्हापूरहून विक्रीसाठी आणलेला सुमारे…
Read More » -
डिजिटल जनगणनेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज
रत्नागिरी : भारताच्या आगामी डिजिटल जनगणना २०२७ च्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली असून प्रत्यक्ष कामकाजाला वेग आला…
Read More » -
पांगरीत दुचाकी अपघातात हातखंबा येथील दोन तरुणांचा मृत्यू
रत्नागिरी : देवरुख येथील लग्नाचे कार्य आटपून आपल्या घराकडे परतणाऱ्या हातखंबा येथील तरुणांच्या दुचाकीला पांगरी येथील अवघड वळणावर भीषण अपघात…
Read More »