मुख्य बातमी
-
लोकसहभागातून ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला बळ
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख, प्रभावी आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन…
Read More » -
रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याच्या वतीने रेल्वे स्थानकात जीवन रक्षा अभियान
रत्नागिरी : रेल्वे पोलीस ठाण्याच्या वतीने आज (१७ जून) जीवन रक्षा अभियान सकाळी ९ ते ११ यावेळेत रत्नागिरी रेल्वे स्थानक…
Read More » -
उमेश कुळकर्णी यांच्याकडून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वागत
रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) प्रदेशाध्यक्ष, कोकणचे नेते, माजी बांधकाम मंत्री आमदार रवींद्र चव्हाण आज (१७ जून) रत्नागिरी दौऱ्यावर…
Read More » -
पाचेरी सडा (गुहागर) येथील विकी डिंगणकर आणि सिद्धेश हुमणे यांची मुंबई पोलीस दलात नियुक्ती
आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील अतिशय दुर्गम आणि डोंगराळ भागातील पाचेरी सडा या गावातील विकी विठ्ठल डिंगणकर आणि सिद्धेश…
Read More » -
रत्नागिरीत जागतिक सागरी कासव दिनाचे आयोजन
रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत झाडगाव येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र झाडगाव आणि महाराष्ट्र शासनाचे…
Read More » -
तोतया अन्न व औषध अधिकाऱ्यांपासून सावधान; संशय आल्यास त्वरित पोलिसांत तक्रार करा
रत्नागिरी : जिल्ह्यात कुठेही संशयित किंवा तोतया व्यक्ती अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) अधिकारी असल्याचे भासवून व्यवसायाच्या ठिकाणी येत असल्यास…
Read More » -
गाव, प्रभाग, आणि जिल्हा स्तरावर युवासेना मजबूत करणार : तुषार साळवी
चिपळूण : शहर व ग्रामीण भागातील युवा वर्गाला भगव्या झेंड्या खाली एकत्र आणत युवासेनेची फळी भक्कम करण्याच्या दृष्टीने शिवसेना युवासेनेचे…
Read More » -
जिल्ह्यात ६ लाखांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त
रत्नागिरी : अन्न व औषध प्रशासन विभागाने जिल्ह्यातील विविध ठिकाणी सात मोठ्या कारवाया करत एकूण ६ लाख ७ हजार १३५…
Read More » -
पूर्णगड जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेशोत्सव उपक्रम उत्साहात
रत्नागिरी : तालुक्यातील जि. प. आदर्श शाळा पूर्णगड नं. मध्ये शाळा प्रवेशोत्सव उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात सुरुवातीला…
Read More » -
रत्नागिरीतील विमानतळामुळे पर्यटन, व्यापार आणि रोजगाराच्या संधींना मोठी गती : पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : रत्नागिरीतील विमानतळ हे केवळ दळणवळण वाढवणार नाही, तर कोकणातील पर्यटन, व्यापार आणि रोजगाराच्या संधींना मोठी गती देणार आहे,…
Read More »