मुख्य बातमी
-
रत्नागिरीच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये रिक्त जागांसाठी ‘ऑन-द-स्पॉट’ प्रवेश फेरी जाहीर
रत्नागिरी : कॅप (CAP) च्या चौथ्या प्रवेश फेरीअखेर रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रथम वर्ष आणि थेट…
Read More » -
कोंढेतड परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; पाड्यावर हल्ला करून ठार
राजापूर : शहरातील कोंढेतड परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात काँग्रेसचे…
Read More » -
गणेशोत्सवात चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होईल असा महामार्ग तयार होईल : पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाचे काम बहुतांशी झाले आहे. रत्नागिरीतून साडेचार-पाच तासात पनवेलला जाता येते. काही ठराविक ठिकाणचे टप्पे अर्धवट आहे;…
Read More » -
रियाज तबला अकॅडमीतर्फे नादब्रह्म आरती व भजन मंडळाच्या टी-शर्टचे अनावरण
रत्नागिरी : येथील रियाज तबला अकॅडमीतर्फे नादब्रह्म आरती व भजन मंडळाच्या टी-शर्टचे अनावरण ल. वि. केळकर सभागृह येथे नुकत्याच झालेल्या…
Read More » -
शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयात सत्यवान रेडकर यांचे स्पर्धा परीक्षांवर विशेष व्याख्यानाचे आयोजन
आबलोली (संदेश कदम) : विद्यार्थ्यांनी केवळ पदवी शिक्षणापुरते मर्यादित न राहता विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शासकीय सेवेत प्रवेश करून देशाच्या…
Read More » -
७० वर्षांवरील ज्येष्ठांनी आयुष्मान वय वंदना कार्ड त्वरित काढावे : डॉ. अनिरुद्ध आठल्ये
रत्नागिरी : राज्यातील ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत १ एप्रिल २०२५ पासून “आयुष्मान वय…
Read More » -
ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा ५ हजार मानधन; १५ ऑगस्टपर्यंत अर्जाची मुदत
रत्नागिरी : राज्य शासनाच्या ‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत…
Read More » -
आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत सेक्रेड हार्ट कॉन्व्हेन्ट हायस्कूलचे यश
रत्नागिरी : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूल (रत्नागिरी शहर) येथे आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात…
Read More » -
राज्यात आजही पावसाचा अंदाज; कोकण, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता
मुंबई : हवामान विभागाने शुक्रवारी कोकण, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाच्या सरींची अंदाज व्यक्त केला असून, जळगाव जिल्ह्यात…
Read More » -
एका अवयवदानातून ८ जणांना मिळते जीवनदान; नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प करावा
रत्नागिरी : अवयवदानामुळे गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना नवजीवन मिळू शकते. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे तब्बल ८ लोकांना जीवनदान मिळू शकते,…
Read More »