मुख्य बातमी
-
भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पाच राष्ट्रीय उपक्रमांचा शुभारंभ
बेंगळुरू : ‘द आर्ट ऑफ लिविंग’ संस्थेच्या मानवतावादी सेवेला ४५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणि गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या…
Read More » -
रत्नागिरी पोलिस दलाचा अभिनव उपक्रम; १ जूनपासून ‘रत्नागिरी पोलिस हेल्थ क्लब’ सर्वसामान्यांसाठी खुला
रत्नागिरी : जिल्हा पोलिस दलाच्या वतीने पोलिस अधिकारी, अंमलदार तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य व तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘रत्नागिरी पोलिस हेल्थ…
Read More » -
भजन संगीतात भक्तिरसाची अवीट मैफल
रत्नागिरी : निवेंडी येथील प्रसिद्ध होराभूषण स्व. अनंत गोविंद तुपे यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या भजन संगीताच्या कार्यक्रमात भक्तिरसाने ओथंबलेली…
Read More » -
कोकण रेल्वेची तिकीट तपासणी मोहीम; एप्रिलमध्ये ३७ हजारांहून अधिक विनातिकीट प्रवासी आढळले
रत्नागिरी : कोकण रेल्वे महामंडळ (केआरसीएल) ने एप्रिल २०२६ महिन्यात नियमित तिकीट तपासणी मोहिमेद्वारे ९३४ विशेष तपासणी उपक्रम राबविले. या…
Read More » -
डोर्ले येथील विश्रांती पोकडे यांचे निधन
गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील डोर्ले येथील विश्रांती वासुदेव पोकडे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुलगे एक…
Read More » -
रत्नागिरी रेल्वे स्थानकावर स्वच्छतागृह वापरण्यासाठी ५ रुपये वसुली, ठाकरे युवासेना आक्रमक
रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांकडून स्वच्छतागृह वापरण्यासाठी बेकायदेशीरपणे ५ रुपये शुल्क आकारले जात असल्याचा गंभीर प्रकार युवासेनेने उघडकीस आणला…
Read More » -
“आधी पुनर्वसन, मग धरण!”, जामदा धरणग्रस्तांचा एल्गार
राजापूर : तालुक्यातील काजर्डे येथे जामदा धरणग्रस्तांनी उभारलेला संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. “आधी पुनर्वसन, मग धरण” ही ठाम…
Read More » -
पेड्रोल, डीझेल दरवाढीविरोधात रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
रत्नागिरी : पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य जनतेवर आर्थिक भार पडत असून केंद्र सरकारने ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी,…
Read More » -
खेडमध्ये भाजपच्या वतीने बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
खेड : नुकत्याच निकाल लागलेल्या इयत्ता बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भारतीय जनता पार्टीचे (भाजप) नेते आणि खेडचे…
Read More » -
“एक बाट (कोय), एक आशा” अभियानांतर्गत पाच हजार रायवळची झाडे लावण्याची मागणी
रत्नागिरी : कोकणातील हापूस आंबा वाचवण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये किमान पाच हजार रायवळ आंब्यांची झाडे लावण्याची…
Read More »