मुख्य बातमी
-
मंथन जनरल नॉलेज परीक्षेत रिद्धी लबडे जिल्ह्यात प्रथम
आबलोली : मंथन वेल्फेअर फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या मंथन जनरल नॉलेज परीक्षेत इयत्ता तिसरीतील रिद्धी बाळासाहेब लबडे हिने राज्यस्तरीय सहभागातून रत्नागिरी…
Read More » -
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत जिल्ह्याची सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के उद्दिष्टपूर्ती
रत्नागिरी : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्रासाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात ७८० प्रकरणांचे उद्दिष्ट होते.…
Read More » -
शहरात यंदा पाणीटंचाई भासणार नाही; धरणात मुबलक साठा उपलब्ध
रत्नागिरी : दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात जाणवणारी पाणीटंचाई यंदा भासणार नाही, अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली आहे. वाढत्या तापमानामुळे…
Read More » -
पाचलमध्ये गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड; १०९४ ग्राहक कार्ड जप्त
राजापूर : तालुक्यातील पाचल येथे घरगुती गॅस सिलेंडरची अनधिकृत विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याबाबत काल (१…
Read More » -
भाजपा स्थापना दिनानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम
रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त ६ एप्रिल रोजी रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यात विविध सामाजिक, संघटनात्मक व जनसंपर्क उपक्रमांचे आयोजन…
Read More » -
कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमान जन्मोसवानिमित्त विविध कार्यक्रम
आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील श्री हनुमंताचे मंदिरात १ व २ एप्रिल रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक…
Read More » -
विहिरीत पडलेल्या मादी बिबट्याला जीवदान
राजापूर : तालुक्यातील जुवाठी शिर्केवाडी येथे एका खासगी विहिरीत पडलेल्या सुमारे दीड ते दोन वर्ष वयोगटातील मादी बिबट्याला वन विभागाने…
Read More » -
नगरपालिकेची ऐतिहासिक १५० वर्षे; वर्षभर रंगणार महोत्सवी सोहळा : नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे
रत्नागिरी : नगरपालिकेच्या स्थापनेला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक टप्प्यावर शहरात वर्षभर विविध लोकोपयोगी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार…
Read More » -
अवघ्या २४ तासांत खुनाचा गुन्हा उघड
चिपळूण : तालुक्यातील रामपूर शिवारातील दरीत झाडाझुडपांमध्ये संशयास्पदरीत्या जळालेल्या मानवी अवशेषांचा शोध लागल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत खून व पुरावा…
Read More » -
केंद्र शासन पुरस्कृत “उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम”
रत्नागिरी : केंद्र शासन पुरस्कृत, उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सन २०२५-२६ मध्ये उल्लास ॲपवर नोंदणी झालेल्या असाक्षरांची पायाभूत साक्षरता व…
Read More »