महाराष्ट्र
-
पाटपन्हाळे विद्यालयात शाहू महाराज जयंती व कवी कालिदास दिन साजरा
आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात छत्रपती राजर्षी…
Read More » -
त्रिभाषा धोरणाचा शासन निर्णय रद्द : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई : महायुती सरकारने मोठा त्रिभाषा धोरणाचा शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयाची माहिती देवेंद्र फडणवीस…
Read More » -
भाजपला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष
मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी लवकरच बदल होणार असून, विद्यमान अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ऐवजी प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र…
Read More » -
नाटे बाजारपेठेत आगीचा तांडव; सात दुकाने जळून राख
राजापूर : तालुक्यातील नाटे बाजारपेठेतील व्यापारी संकुलाला शनिवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीच्या तांडवात सात दुकाने…
Read More » -
शिव प्रभा सामाजिक संस्थेच्या वतीने जि.प.शाळा सडे जांभारी शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप
आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील शिव प्रभा सामाजिक संस्था कुडली या संस्थेच्या वतीने संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ते आनंद शिवराम…
Read More » -
शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी चिराग घाग याची विस्तार अधिकारी पदी नियुक्ती
आबलोली (संदेश कदम) : खरवते-दहिवली (ता. चिपळूण) येथील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयातील माजी विद्यार्थी चिराग रमेश घाग याची जिल्हा परिषद…
Read More » -
कवीने वैयक्तिक अनुभव वैश्विक पातळीवर मांडल्यास निर्मिती दखलपात्र होते : अजय कांडर
सिंधुदुर्गनगरी : “वैयक्तिक स्वरूपाच्या भावना, वेदना आणि अनुभव सार्वत्रिक स्वरूपात मांडले की त्याला वैश्विक रूप प्राप्त होते आणि अशी कविता…
Read More » -
आणीबाणीत कारावास भोगलेले आडिवरे गावचे सुपुत्र अनिल लोटलीकर यांचा राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते सत्कार
रत्नागिरी : देशात १९७५ ते १९७७ या काळात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळात भारतीय लोकशाहीच्या रक्षणासाठी व मूल्यांच्या जपणुकीसाठी अत्यंत…
Read More » -
चिपळूणच्या वाशिष्ठी मिल्क प्रॉडक्ट प्रकल्पाला पालकमंत्री उदय सामंत यांची भेट
चिपळूण : राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज (२७ जून) चिपळूण येथील…
Read More » -
आणीबाणीत लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते, यावरही संघ कार्यकर्त्यांनी मात केली
आबलोली (संदेश कदम) : आणीबाणीच्या काळ्या दिवसाला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर गुहागर तालुका भाजप कार्यकर्त्यांनी मुकुंद पाटणकर तथा नानांची…
Read More »