महाराष्ट्र
-
राजापूर तालुक्यात प्रधानमंत्री घरकुल योजनेला वेग ; २ हजार ४५७ घरांना मंजुरी
राजापूर : केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री घरकुल आवास योजना राजापूर तालुक्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असून, योजनेअंतर्गत तालुक्यातील २ हजार ४५७…
Read More » -
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी शिकणे सक्तीचे : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : राज्यातील प्रवाशांसोबत रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीत संवाद साधता यावा, यासाठी त्यांना मराठी भाषा शिकविण्याची राज्य शासनाची भूमिका असल्याचे परिवहन…
Read More » -
राज्यावर उष्णतेसह पावसाचे संकट कायम
मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून राज्यातील अकोला, वर्धा आणि अमरावती या तीन जिल्ह्यांत पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम असणार…
Read More » -
आंबा घाटात रिक्षाचा अपघात; रिक्षाचालक गंभीर
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-नागपूर महामार्गवरील आंबा घाटातील गोवरेवाडी बसथांब्याजवळ रिक्षाचा झालेल्या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाल्याची घटना आज…
Read More » -
आंबा घाटात एसटी-एर्टिका कारची धडक; ५ जण जखमी
साखरपा : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात दख्खन बस थांब्याजवळ गुरुवारी सकाळी एसटी बस आणि एर्टिका कार यांच्यात भीषण समोरासमोर धडक…
Read More » -
खेरशेतमध्ये संविधान विचारांचा जागर
आबलोली (संदेश कदम) : चिपळूण तालुक्यातील खेरशेत गाव पुन्हा एकदा सामाजिक जागृती, धम्म विचार आणि परिवर्तनवादी चळवळीच्या उत्साहाने दुमदुमले. चिपळूण…
Read More » -
बाल नेत्र शल्य चिकित्सक डॉ. सायली महाजन वालावलकर रुग्णालयामध्ये उपलब्ध
चिपळूण : डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात २४ मे रोजी केईएम हॉस्पिटलच्या नेत्रतज्ञ डॉ. सायली महाजन उपलब्ध होणार आहेत डॉ. सायली…
Read More » -
कळमुंडी बौद्धवाडी ग्रामस्थांचा ठाकरे शिवसेनेत जाहीर प्रवेश
चिपळूण : तालुक्यातील कळमुंडी गावच्या बौद्धवाडीतील सर्व ग्रामस्थांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. शिवसेना नेते तथा गुहागर…
Read More » -
देवदत्त परुळेकर यांचे आम्ही साहित्यप्रेमीतर्फे ओरोसला शनिवारी निरुपण
सिंधुदुर्गनगरी : ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या मे महिन्याच्या मासिक कार्यक्रमानिमित्त शनिवारी (२३ मे) सायंकाळी ५.३० वाजता प्रवचनकार, निरुपणकार, मालवणच्या बॅ. नाथ पै…
Read More » -
बारसूत अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात रणशिंग
राजापूर : कोकणच्या पर्यावरणाला आणि स्थानिक जनजीवनाला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही विनाशकारी प्रकल्पाला थारा दिला जाणार नाही. रिफायनरीविरोधातील संघटित लढ्याप्रमाणेच…
Read More »